शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
5
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
6
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
7
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
8
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
9
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
10
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
11
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
12
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
13
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
14
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
15
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
16
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
17
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
18
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
19
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
20
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी

कल्याणमध्ये श्रमदानातून विकासकामे

By admin | Updated: May 30, 2017 02:00 IST

कल्याण (ता. हवेली) येथे श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या वतीने जलसवंर्धनाच्या उद्दिष्टाने आयोजित उपक्रमात विविध

लोकमत न्यूज नेटवर्कनसरापूर : कल्याण (ता. हवेली) येथे श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या वतीने जलसवंर्धनाच्या उद्दिष्टाने आयोजित उपक्रमात विविध विकासकामांची सुरुवात करण्यात आली.उपक्रमाचा शुभारंभ सरपंच कुंदाताई डिंबळे यांच्या हस्ते व माजी जि. प. सदस्य रमेश बापू कोंडे यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा मीराताई आरेकर, उपाध्यक्ष सोमनाथ डिंबळे, सचिव बाबासाहेब लगड व कल्याण गावाचे उपसरपंच अभिजित डिंबळे यांच्यासह ग्रामस्थ व तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंधाऱ्याचे काम हातीया उपक्रमांतर्गत गावातील तीन बंधाऱ्याचे गाळ काढणे, जुन्या बंधाऱ्यांची डागडुजी, शिवगंगा नदीपात्राचे खोलीकरण, नवीन सिमेंटचा एक पक्का बंधारा व गावकुसाच्या हद्दीत नवीन दहा वनराई बंधारे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे . या कामांकरिता श्री स्वामी समर्थ सोशल फाऊंडेशनद्वारे कल्याण गाव पुढील पाच वर्षांकरिता दत्तक घेतले असून उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी कल्याण गावाच्या तरुण पिढीचा व महिलावर्गाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचे या वेळी फाऊंडेशनचे संतोष डिंबळे यांनी सांगितले.