शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

‘आयएसओ’ देणाऱ्या कंपनीचे काम संशयास्पद

By admin | Updated: March 12, 2016 01:14 IST

पंचायत समितीने ‘ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे काम संशयास्पद असून

शिरूर : पंचायत समितीने ‘ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत यांना ‘आयएसओ’ प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचे काम संशयास्पद असून, खिरापतीप्रमाणे प्रमाणपत्रवाटपाच्या या प्रकरणाची चौकशी व्हावीस अशी मागणी विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.निकषात बसत नसताना तसेच शाळांची तपासणी न करता ‘क्वालिटी असेसर्स’ या कंपनीने आयएसओ प्रमाणपत्र बहाल केले होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पंचायत समितीने प्रमाणपत्रवाटप बंद केले होते. अशा बोगस पद्धतीने प्रमाणपत्रवाटप केल्यामुळे ‘क्वालिटी अ‍ॅसेसर्स’वर कारवाईची मागणी करण्यात आली होती. पंचायत समितीने याकडे दुर्लक्ष केले व ७ ते ८ महिने प्रमाणपत्रवाटप बंद ठेवले. त्यानंतर पुन्हा त्याच कंपनीला उर्वरित शाळा, ग्रामपंचायतींना प्रमाणपत्रवाटपाचे काम सुरू करण्याची मुभा दिली. याबाबत आज ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर काही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.जनता दलाचे युवक प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे म्हणाले, ‘‘आयएसओ मानांकन मिळणे म्हणजे त्या संस्थेचे शाळेचे काम त्या योग्यतेचे हवे. या मानांकनासाठी विविध प्रकारचे निकष आहेत. या निकषांत बसत असेल, तरच त्या संस्था-शाळांना प्रमाणपत्र दिले जाते; अन्यथा त्या मानांकनाचे महत्त्वच राहत नाही. ढोक सांगवीचा प्रकार ‘लोकमत’मधील वृत्तामुळेच समजला. कंपनी अशा प्रकारे प्रमाणपत्रवाटप करीत असल्यास त्याची चौकशी होणे अपेक्षितच आहे.’’ जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर यांनीही अशीच प्रतिक्रिया व्यक्त केली. (वार्ताहर)