शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

जिरायती भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती

By admin | Updated: May 30, 2017 01:55 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील वाढत्या तापमापनाचा पारा ४१ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच

काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील वाढत्या तापमापनाचा पारा ४१ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच पाण्याच्या कमतरतेने ग्रामस्थांना हंडाभर पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे. ४ वर्षाच्या दुष्काळाने होरपळुन निघालेल्या भागात यंदा वाढत्या तापमानामुळे घामाघुम करुन सोडले आहे. सकाळ पासुनच सुर्य आग ओकायला सुरुवात करतोय ते रात्रीचे देखील तापमान जास्त राहत असल्याने ग्रामस्त हवाल दिल झाला आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे विद्युत प्रवाहातील बिघाडात मुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाण्याच्या वाढत्या वापरामुळे पाणी मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. काऱ्हाटीत जवळ पास घरटी नळजोड आहेत. वर्षाकाठी एक हजार रुपये पाणी पट्टी आकारली जाते. मात्र पाच दिवसांतुन एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी पट्टी कमी करणे गरजेचे होते. तसे न करता सरसकट पट्टी आकारली जात असल्याने ग्रामस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज पाणी मिळाले तर वेळेवर पाणी पट्टी भरण्याची तयारी असल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.