शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती

By admin | Updated: May 30, 2017 01:55 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील वाढत्या तापमापनाचा पारा ४१ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच

काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील वाढत्या तापमापनाचा पारा ४१ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच पाण्याच्या कमतरतेने ग्रामस्थांना हंडाभर पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे. ४ वर्षाच्या दुष्काळाने होरपळुन निघालेल्या भागात यंदा वाढत्या तापमानामुळे घामाघुम करुन सोडले आहे. सकाळ पासुनच सुर्य आग ओकायला सुरुवात करतोय ते रात्रीचे देखील तापमान जास्त राहत असल्याने ग्रामस्त हवाल दिल झाला आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे विद्युत प्रवाहातील बिघाडात मुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाण्याच्या वाढत्या वापरामुळे पाणी मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. काऱ्हाटीत जवळ पास घरटी नळजोड आहेत. वर्षाकाठी एक हजार रुपये पाणी पट्टी आकारली जाते. मात्र पाच दिवसांतुन एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी पट्टी कमी करणे गरजेचे होते. तसे न करता सरसकट पट्टी आकारली जात असल्याने ग्रामस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज पाणी मिळाले तर वेळेवर पाणी पट्टी भरण्याची तयारी असल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.