शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

जिरायती भागात हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती

By admin | Updated: May 30, 2017 01:55 IST

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील वाढत्या तापमापनाचा पारा ४१ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच

काऱ्हाटी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील वाढत्या तापमापनाचा पारा ४१ अंशावर गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच पाण्याच्या कमतरतेने ग्रामस्थांना हंडाभर पाण्या साठी भटकंती करावी लागत आहे. ४ वर्षाच्या दुष्काळाने होरपळुन निघालेल्या भागात यंदा वाढत्या तापमानामुळे घामाघुम करुन सोडले आहे. सकाळ पासुनच सुर्य आग ओकायला सुरुवात करतोय ते रात्रीचे देखील तापमान जास्त राहत असल्याने ग्रामस्त हवाल दिल झाला आहे. त्यातच वादळी वाऱ्यामुळे विद्युत प्रवाहातील बिघाडात मुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. पाण्याच्या वाढत्या वापरामुळे पाणी मिळवण्यासाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. काऱ्हाटीत जवळ पास घरटी नळजोड आहेत. वर्षाकाठी एक हजार रुपये पाणी पट्टी आकारली जाते. मात्र पाच दिवसांतुन एकदा पाणी पुरवठा होत आहे. पाणी पट्टी कमी करणे गरजेचे होते. तसे न करता सरसकट पट्टी आकारली जात असल्याने ग्रामस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. दररोज पाणी मिळाले तर वेळेवर पाणी पट्टी भरण्याची तयारी असल्याचे ग्रामस्थांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.