शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

आंदोलन तीव्र करणार : बेनके

By admin | Updated: January 10, 2017 02:24 IST

शेतकरी व सहकार संपविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे़ मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवस उलटूनही विस्कळीतपणा

नारायणगाव : शेतकरी व सहकार संपविण्याचा प्रयत्न मोदी सरकार करीत आहे़ मोदींनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५० दिवस उलटूनही विस्कळीतपणा सुधारलेला नाही़ नोटाबंदीची परिस्थिती सुधारली नाही, तर शेतकरी शेतमालविक्रीवर बंदी आणेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी नारायणगाव येथे व्यक्त केला़केंद्र सरकार व राज्य सरकारने शेतकरी व सर्व सामान्य जनता यांच्या हिताला बाधा येईल, असे अनेक निर्णय घेतल्याने सरकारला सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाणीव होऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव येथे निषेध मोर्चा काढून नारायणगाव बस स्थानकात रास्ता रोको आंदोलन केले़ या वेळी मार्गदर्शन करताना अतुल बेनके बोलत होते़ या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड़ संजय काळे, पांडुरंग पवार, शरद लेंडे, सूरज वाजगे, शिरीष बोऱ्हाडे, बाळासाहेब खिलारी, दीपक औटी, राजश्री बोरकर, दादाभाऊ बगाड, अनिलतात्या मेहेर, विनायक तांबे, दिनेश दुबे, सीताराम खिलारी, सुजित खैरे, दिलीप कोल्हे, पूजा बुट्टे-पाटील, ज्ञानदेव बोऱ्हाडे, प्रदीप थोरवे, विक्रम भोर, पूजा अडसरे, अंजली खैरे, सुजाता डोंगरे, सिम्मी शेख, सुप्रिया खैरे, ज्योती संते आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते़ अ‍ॅड़ काळे म्हणाले, ‘‘नोटाबंदीला विरोध नाही; परंतु जे उद्दिष्ट होते ते सफल झाले नाही़ घाईगर्दीत नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकरी व सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम या सरकारने केले आहे़ तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार म्हणाले, ‘‘शेतमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे़ नोटाबंदी करताना योग्य ती उपाययोजना राबविणे आवश्यक होते.’’ (वार्ताहर)