शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

बड्यांचे कर्ज माफ, शेतक-यांचे का नाही : अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:12 IST

देशात आजपर्यंत उद्योगधार्जिणे सरकारच आले असल्यामुळे आजपर्यंत २२ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योजकांचे करोडोंचे कर्ज माफ केले जातात, तर शेतक-यांचे कर्ज का माफ केले जात नाही, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे.

फुरसुंगी : देशात आजपर्यंत उद्योगधार्जिणे सरकारच आले असल्यामुळे आजपर्यंत २२ वर्षांत २२ लाख शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. उद्योजकांचे करोडोंचे कर्ज माफ केले जातात, तर शेतक-यांचे कर्ज का माफ केले जात नाही, असा सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला आहे. उरुळी देवाची येथील सोनाई मंगल कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार निर्मुलन जनसंघटनेमार्फत अण्णांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. देशातील शेतकºयांच्या मालाला योग्य हमीभाव, लोकपाल कायद्याची अंमलबजावणी, निवडणूक प्रक्रियेत बदल या विविध मागण्यांसाठी २३ मार्चपासून दिल्ली येथे अण्णांमार्फत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे, त्या आंदोलनांची दिशा स्पष्ट करताना शेतकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अण्णा हजारे बोलत होते.याप्रसंगी एक मिस्डकॉल देऊन आंदोलनांला पाठिंबा देण्याची विनंती करण्यात आली. तसेच आंदोलनाला तन-मन-धनाने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी राधेश्याम जगताप, दिलीप भाडळे, दिलीप ढोणे, रघुनाथ पाटील, रवींद्र बर्डे, ज्ञानेश्वर राजमाने उपस्थित होते.

टॅग्स :anna hazareअण्णा हजारे