शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मातीचे धरण का व कसे फुटले ? त्याचा कादंबरीत लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

पुणे : 'पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके आणि अहवाल आहेत; पण ललित अंगाने फारसे लेखन नाही. मातीचे धरण का व ...

पुणे : 'पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके आणि अहवाल आहेत; पण ललित अंगाने फारसे लेखन नाही. मातीचे धरण का व कसे फुटले? त्यात भ्रष्टाचार वा राजकारण होते का? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली? पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले? आपत्तीमध्ये माणूस व समाज कसा वागतो? हे सारे कादंबरीत चित्रित केले आहे. बदलते शहर, बदलती मूल्ये, बदलती कुटुंबे यांचाही पट मांडण्यात आला आहे,’ असे लेखिका आश्लेषा महाजन यांनी सांगितले.

पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला सोमवारी (दि. १२) साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आश्लेषा महाजन यांच्या '१२ जुलै, १९६१' या पानशेत धरणफुटीचा मागोवा घेणा-या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. या पुस्तकाची निर्मिती इंकिंग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेने केली आहे.

कुवळेकर म्हणाले, 'साठ वर्षांतला बदलता काळ विविध पात्रांच्या माध्यमातून रोचक पद्धतीने वाचकांसमोर साकारतो. विश्वासार्ह ग्रंथांचा आणि संदर्भांचा अभ्यास करून त्याचा ललित आविष्कार कादंबरीत केलेला आहे.

सहकारनगर प्रभागात शेकडो पूरग्रस्तांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक पूरग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रशासकीय पातळीवर पानशेत पूरग्रस्त वास्तू हक्कासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत,' असे नगरसेविका अश्विनी कदम यांनी सांगितले.

' मुखपृष्ठकार अजय प्रभाकर आणि रेखाचित्रकार डॉ. मयूरी वाघ यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाशक आनंद लिमये यांनी प्रास्ताविक केले. राजेश मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य महाजन याने आभार मानले.

-----------