शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
3
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
4
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
5
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
6
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
7
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
8
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
9
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
10
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
11
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
12
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
13
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
14
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
15
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
16
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
17
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

मातीचे धरण का व कसे फुटले ? त्याचा कादंबरीत लेखाजोखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

पुणे : 'पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके आणि अहवाल आहेत; पण ललित अंगाने फारसे लेखन नाही. मातीचे धरण का व ...

पुणे : 'पानशेत प्रलयाविषयी माहितीपूर्ण पुस्तके आणि अहवाल आहेत; पण ललित अंगाने फारसे लेखन नाही. मातीचे धरण का व कसे फुटले? त्यात भ्रष्टाचार वा राजकारण होते का? तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ही युद्धजन्य परिस्थिती कशी हाताळली? पूरग्रस्तांचे पुनर्वसन कसे झाले? आपत्तीमध्ये माणूस व समाज कसा वागतो? हे सारे कादंबरीत चित्रित केले आहे. बदलते शहर, बदलती मूल्ये, बदलती कुटुंबे यांचाही पट मांडण्यात आला आहे,’ असे लेखिका आश्लेषा महाजन यांनी सांगितले.

पानशेत धरण फुटण्याच्या घटनेला सोमवारी (दि. १२) साठ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आश्लेषा महाजन यांच्या '१२ जुलै, १९६१' या पानशेत धरणफुटीचा मागोवा घेणा-या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर यांच्या हस्ते सोमवारी झाले. या पुस्तकाची निर्मिती इंकिंग इनोव्हेशन या प्रकाशन संस्थेने केली आहे.

कुवळेकर म्हणाले, 'साठ वर्षांतला बदलता काळ विविध पात्रांच्या माध्यमातून रोचक पद्धतीने वाचकांसमोर साकारतो. विश्वासार्ह ग्रंथांचा आणि संदर्भांचा अभ्यास करून त्याचा ललित आविष्कार कादंबरीत केलेला आहे.

सहकारनगर प्रभागात शेकडो पूरग्रस्तांचे पुनर्वसन झाले असले तरी अनेक पूरग्रस्तांचे प्रश्न सुटलेले नाहीत. प्रशासकीय पातळीवर पानशेत पूरग्रस्त वास्तू हक्कासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत,' असे नगरसेविका अश्विनी कदम यांनी सांगितले.

' मुखपृष्ठकार अजय प्रभाकर आणि रेखाचित्रकार डॉ. मयूरी वाघ यांचा सत्कार करण्यात आला. प्रकाशक आनंद लिमये यांनी प्रास्ताविक केले. राजेश मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. आदित्य महाजन याने आभार मानले.

-----------