शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणात वाढली जलपर्णी; जलसाठा दूषित

By admin | Updated: October 29, 2014 00:08 IST

सध्या उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे.

लोणी देवकर  :  सध्या  उजनी धरणात मुबलक पाणीसाठा आहे. मात्र या पाण्यावर हिरवट रंगाचा तवंग आला आहे.  काही ठिकाणी मोठय़ा  प्रमाणात जलपर्णी वाढण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उजनी धरणातील पाणी दूषित झाले आहे.  हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही. 
दूषित उजनी जलाशयाची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन उदासीन असल्याचे चित्र आहे.  उजनी धरणघवरील पाण्यावर हजारो हेक्टर क्षेत्र आज ओलिताखाली आले आहे. मात्र, या दूषित पाण्यामुळे उजनी काठावरील शेती धोक्यात आली आहे. तसेच या  पाण्यावर अवलंबून असणा:या पुणो, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील ओलिताखाली येणा:या शेतावर विपरित परिणाम झाला आहे. काठावरील शेतीचे उत्पादनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे शेतकरी रासायनिक खताचा वारेमाप वापर करून कसेबसे शेतीचे उत्पादन वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 
मात्र, आणखी काही वर्षात ही संपूर्ण शेती नापीक होण्याची भीती पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या  पाणी प्रदूषणावर वेळीच नियंत्रण आणणो गरजेचे बनले आहे. या परिसरातील पशूपक्षी यांच्या आरोग्यावरदेखील प्रदूषित पाण्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. उजनीतील लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना मागील काही दिवसांतच घडली होती. सध्या देखील  उजनीतील जलचरांचे आरोग्यदेखील धोक्यात आले आहे.
 प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाणी प्रदूषणाबाबत अहवाल शासनास सादर केले आहेत. अनेक कंपन्या प्रदूषित पाणी नदीपात्रत सोडून देत आहेत.  सध्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काम केवळ कागदावरच सुरू आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी कागदावरच अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही होत नाही.  
पाणी प्रदूषण रोखण्याऐवजी दररोज वाढतच आहे. केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वतीने नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी व संवर्धनासाठी नदी संवर्धन कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत 2क् राज्यांतील 38 नद्यांचा समावेश आहे. त्यात महाराष्ट्रातील केवळ चारच नद्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पंचगंगा, कृष्णा, गोदावरी व तापी या नद्यांचा समावेश आहे. मात्र, यामध्ये राज्यातील मोठय़ा नदीचा म्हणजे भीमा नदीचा यात समावेश करण्यात आला नाही. 
सध्या या नदीचे पाणी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाले आहे. हे पाणी अगदी शेतीलाही दिले तरी पिकावर परिणाम होत आहे. उत्पादन घटले आहे. शेतीमध्ये क्षाराचे प्रमाण वाढले असल्यामुळे जमिनीवर पांढ:या रंगाचा थर जमा होत आहे. (वार्ताहर)