शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
2
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
3
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
4
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
5
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
6
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
7
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
8
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
9
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
10
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
11
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
12
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
13
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
15
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
16
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
17
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
18
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
19
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
20
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस

दुष्काळग्रस्तांसाठी पाण्याची व्यवस्था

By admin | Updated: May 18, 2016 01:10 IST

दोन घागरी पाणी मिळविण्यासाठी नागरिक सर्व कामे सोडून दिवसभर पाण्याची वाट पाहत बसत आहेत.

बिबवेवाडी : उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांमध्ये पिण्याचे दोन घागरी पाणी मिळविण्यासाठी नागरिक सर्व कामे सोडून दिवसभर पाण्याची वाट पाहत बसत आहेत. एवढा प्रचंड भीषण दुष्काळ या भागात असताना, दि पूना मर्चंटच्या वतीने वाशी तालुक्यातील ५ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.वाशी तालुक्यातील पारगाव, जनकापूर, रुई, वायसेवस्ती, आनंदनगर, पवारवस्ती या भागात राहणाऱ्या सुमारे १० हजारांहून अधिक नागरिकांची तीव्र उन्हातील तहान भागविण्याचा निर्णय चेंबरने घेतला आहे. दररोज ३ पिण्याच्या पाण्याचे टँकर १ मे २०१६ पासून सुरू करण्यात आले होते. लाइटच्या त्रासामुळे हे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचविणे देखील अवघड जात होते. चेंबरचे अध्यक्ष प्रवीण चोरबेले, विजय नहार, अमित नहार यांनी या ठिकाणची पाहणी केली व त्यांनतर तातडीने ५ पाण्याच्या टाक्या बसवण्यात आल्या. तसेच १६ मेपासून दररोज ४ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.प्रत्येक घरात २ घागरी या पद्धतीने या ठिकाणी पिण्याचे पाणी पारगाव जैन संघटनेच्या सहकार्याने वाटप करण्यात येत आहे. दरम्यान, या भागात आणखी मदतीची आवश्यकता असून, अनेक संस्थांनी पुढे यावे, असे आवाहनदेखील त्यांनी या वेळी केले आहे. (वार्ताहर)