शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

पाणीपुरवठा दोन वेळा होणार

By admin | Updated: November 6, 2014 00:31 IST

दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होत आहे.

पिंपरी : दिवसातून दोन वेळा पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नगरसेवक व नागरिकांकडून होत आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. प्रभागनिहाय पाणीपुरवठ्याचा आढावा घेऊन पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरात लवकरच दोनवेळा पाणीपुरवठा होणार आहे.गतवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला शहराला सामोरे जावे लागले. उन्हाळा संपल्यानंतर दोन महिन्यांनी पाऊस झाला. दरम्यानच्या कालावधीत दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पवना धरणात पाणीसाठा होऊ लागल्यामुळे महापालिकेने जुलैपासून एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. अजूनही एकच वेळ पाणीपुरवठा सुरू आहे. महापालिकेच्या ६४ पैकी फक्त ४० प्रभागांत दोन वेळा, तर उर्वरित २४ प्रभागात एक वेळ पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिवसातून एकदाच, मात्र जास्त वेळ पाणी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नगसेवकांनी दोन वेळ पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. पाणीपुरवठ्याबाबत निर्णय घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी नगरसेवक, गटनेते, पदाधिकारी, अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत नगरसेवकांमध्येच पाणीपुरवठ्यावरून दोन गट पाहायला मिळाले. मात्र, आपण पूर्ण पाणी उचलून ते शहराला पुरवत आहोत. एकवेळ पाणी देत असलो, तरी काटकसर किंवा बचत केली जात नसल्याचे आयुक्तांनी या वेळी सांगितले. आयुक्त जाधव म्हणाले, ‘‘दोन वेळ पाणीपुरवठ्याच्या मागणीनंतर शहराच्या पाणीपुरवठ्यामध्ये बदल करण्यासाठी प्रभागनिहाय पाणीपुरवठा व समस्यांची पाहणी करू.’’(प्रतिनिधी)