शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

टाकळीला पाणीपुरवठा योजना रखडली

By admin | Updated: May 29, 2014 04:55 IST

टाकळी (ता. दौंड) येथील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामस्थांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्च करून या योजनेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात झाले

राहू : टाकळी (ता. दौंड) येथील पाणीपुरवठा योजना रखडल्याने ग्रामस्थांचा पाणी प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो रुपये खर्च करून या योजनेचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात झाले. मात्र, तीन वर्षांपासून ही योजना रखडली आहे. ही योजना नेमकी का रखडी याचा उलगडा ग्रामस्थांना होत नाही. मात्र ठेकेदाराने एकुण रकमेच्या ३० टक्के रक्कम घेऊन फक्त नावापुरते काम सुरु केले. जे काही काम केले ते ही निकृष्टदर्जाचे आहे. असे ही बोलले जात आहे. या योजनेच्या आराखडयात जलशुध्दीकरण यंत्रासह नळ जोड असे स्वरुप आहे. परंतु पाणी पुरवठा समितीने फक्त काही ठिकाणी पाईप जमीनीत रोवले आहेत. आणि ते ही निकृष्ट दर्जाचे आहे. तेव्हा ग्रामपंचायत ही योजना केव्हा पुर्ण करणार आणि ग्रामस्थांना कधी पाणी मिळणार असे ग्रामस्थातुन बोलले जात आहे. याबाबत पंचायत समितीचे पाणी पुरवठा अधिकारी ए.ए. कोकरे म्हणाले की टाकळी गाव हे हगणदारी मुक्त गाव नसल्याने त्यांना पाणी पुरवठा योजना पुर्ण करण्यासाठी उर्वरीत रक्कम देणे शासनाच्या परिप्रत्रका नुसार अडचणीचे आहे. त्यामुळे योजना रखडली आहे. परंतु ग्रामपंचायतीने दप्तरी पुर्तता केल्यास व गाव हगणदारमुक्त असल्याची अट शिथील केल्यानंतर ही योजना पुर्ण करणे शक्य आहे. त्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पाणी पुरवठाय् योजना रखडल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.(वार्ताहर)