शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

शहराला ३१ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा

By admin | Updated: June 15, 2016 05:27 IST

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने ३१ जुलैपर्यंत कोणत्याही स्वरूपाची पाणीकपात करण्याची आवश्यकता नसल्याचे

पुणे : पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पामध्ये दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक असल्याने ३१ जुलैपर्यंत कोणत्याही स्वरूपाची पाणीकपात करण्याची आवश्यकता नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले. मॉन्सून लांबल्याने व पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने सध्या प्रशासनासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत राव यांनी सांगितले की, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. शहराला एका महिन्यासाठी १.०१ टीएमसी पाणीपुरवठा करण्यात येतो. पाण्याचे होणारे बाष्पीभवन व ग्रामपंचायती व इतर संस्थांना करण्यात येणारा पाणीपुरवठा विचारात घेता खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे किमान ३१ जुलैपर्यंत तरी पाणीकपात करण्याची गरज नसल्याचे राव यांनी स्पष्ट केले. याबाबत राव यांनी सांगितले की, सध्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार किमान १८ जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रात दाखल होईल. पुण्यात २० जूनपर्यंत पाऊस आला, तरी जूनअखेर पर्यंत धरणांमध्ये पाण्याचा येवा सुरू होईल. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)