शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

बारामतीच्या ४३ गावांतील पाणीटंचाई तीव्र

By admin | Updated: July 29, 2016 03:49 IST

पुरंदर तालुक्यातील नाझरे येथील मार्तंड जलाशयावर अवलंबून असलेल्या चार पाणी योजना व ४३ गावांना पाण्यासाठी दाहीदिशा करावे लागणार आहे. धरणात केवळ १५ आॅगस्टपर्यंत

मोरगाव : पुरंदर तालुक्यातील नाझरे येथील मार्तंड जलाशयावर अवलंबून असलेल्या चार पाणी योजना व ४३ गावांना पाण्यासाठी दाहीदिशा करावे लागणार आहे. धरणात केवळ १५ आॅगस्टपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. नाझरे येथील धरणावर मोरगाव प्रादेशिकवर १७ गावे, माळशिरस-पारगाव नळ योजनेवर २२ गावे, तर नाझरे प्रादेशिक नळ पाणी योजनेवर ४ गावे अवलंबून आहेत. सध्या पावसाळा सुरू असूनदेखील धरणाने तळ गाठला आहे. उपलब्ध असलेल्या मृत पाणीसाठ्यातून या योजना चालविल्या जात आहेत. मात्र, केवळ जेमतेम १५ आॅगस्टपर्यंतच पाणी पुरविले जाणार आहे, असे शाखा अभियंता विजय बुरसे यांनी सांगितले. याबाबतचे पत्र जिल्हा परिषद, पंचायत समिती व सरपंच यांना दिले आहे. यामुळे ऐन पावसाळ्यात या गावांना टँकर सुरू करावा लागणार आहे. यासाठी या दोन्ही तालुक्यांतील शेतकरी पावसासाठी प्रार्थना करीत आहेत. (वार्ताहर)बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील ६४ गावे दुष्काळी आहेत. शेतीला पाणी नाही. त्यातच मोरगाव प्रादेशिक योजनाही धोक्यात आल्याने या भागातील पाणीप्रश्न पुन्हा पेटणार असल्याचे भापकर यांनी सांगितले.