शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

नीरा खो-यातील धरणं काठोकाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 06:21 IST

पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर; तर सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यांना वरदान ठरलेल्या नीरा-देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांमधील पाण्याची पातळी समाधानकारक वाढत आहे.

सोमेश्वरनगर : पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि पुरंदर; तर सातारा जिल्ह्यातील फलटण व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यांना वरदान ठरलेल्या नीरा-देवघर, भाटघर, वीर आणि गुंजवणी या धरणांमधील पाण्याची पातळी समाधानकारक वाढत आहे. गुंजवणी धरणाचा लावादाचा निर्णय अजून न झाल्याने गुंजवणीसह तिन्ही धरणांमधून येणाºया पाण्यामुळे वीर धरण ८८ टक्के भरले आहे.पंधरा दिवसांपासून नीरा-देवघर, भाटघर आणि गुंजवणी या धरणक्षेत्रांत पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांतील पाण्याचा साठा समाधानकारकरीत्या वाढू लागला आहे. धरणांची टक्केवारी आता ७० च्या पुढे गेली आहे. या वर्षी धरणक्षेत्रात पाऊस पडत असला, तरीही पूर्वेचा भाग ताहनलेला आहे.नीरा-देवघर धरणक्षेत्रात १,३५९ मिलिमीटर, भाटघर धरणक्षेत्रात ४०५ मिलिमिटर तर वीर धरणक्षेत्रात ८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे नीरा-देवघर धरणात ७४ टक्के, भाटघर धरणात ७२ टक्क्के तर वीर धरणात ८८ टक्के अशी वाढ झाली आहे.दोन-तीन वर्षांपासून नीरा खोºयात पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. गेल्या वर्षी पाऊस अशाच प्रकारे उशिरा सुरू झाला होता. काही दिवसांतच सर्व धरणे १०० टक्के भरली होती. तर, त्याच्या गतवर्षी गुंजवणी धरण वगळता इतर तीन धरणे १०० टक्के भरली नव्हती. जूनमध्ये पडणाºया मॉन्सूननेही अनेक भागांमधून दगा दिल्याने विहीर व बोअरवेलच्या पाणी पातळीत फरक पडला नाही.सध्या ऊसलागवडीचा हंगाम सुरू असून विहिरी आणि बोअरवेलने तळ गाठला आहे. नीरा खेºयातील साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात हजारो एकर उसाची लागवड झाली आहे. पाणीच नसल्याने मोठा ऊस जगवयाचा की लहान लागवड जगवयाची, अशा द्विधा मन:स्थितीत शेतकरी सापडला आहे.