शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

बंदोबस्तात उजनीला सोडले पाणी

By admin | Updated: January 14, 2016 03:52 IST

जिल्ह्यातील भामा आसखेड व चासकमान या दोन धरणातून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९0 टिएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने

पुणे : जिल्ह्यातील भामा आसखेड व चासकमान या दोन धरणातून ८२.२१ दलघमी म्हणजे २.९0 टिएमसी पाणी उजनी धरणात सोडण्याचा फेरनिर्णय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने नुकताच दिला होता. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात बुधवारपासून पाणी सोडण्यास सुरूवात झाली. चासकमान धरणातून सकाळी दहा वाजता चार दरवाज्यांद्वारे तीन हजार क्युसेक्स वेगाने भीमा नदीपात्रात तर भामा-आसखेड धरणातून १,००० क्युसेक्सने पाणी सोडले आहे.पुणे जिल्ह्यातील भामा आसखेड, चासकमान, मुळशी, कासारसाई, आंध्रा व वडीवळे या धरणांमधून सोलापूरसाठी उजनी धरणात २९१.८१ दलघमी म्हणजे १०.३0 टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय २६ आॅक्टोबर रोजी प्राधिकरणाने दिला होता. याला स्थगित देत फशरनिर्णय देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार भामा आसखेड धरणातून ६१.५१ दलघमी व चासकमान धरणातून २0.७0 दलघमी पाणी उजनीत सोडण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही धरणातून मिळून उजनीत ८२.२१ दलामी म्हणजे २.९0 टिएमसी पाणी सोडले जाणार आहे. यापूर्वी १0.३0 टिएमसी पाणी सर्व धरणातून सोडण्याचा निर्णय होता. पाठपुरावा केल्याने ७ टिएमसी पाणी वाचले होते. ?जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी सोडण्याबाबतचे नियोजन झाले असून पोलीस, पाटबंधारे व महावितरण यांची बैठक घेण्यात आली होती. यानुसार १५ ते २२ जानेवारी या कालावधीत दोन्ही धरणांमधून उजनीत पाणी सोडण्यात येणार असल्याचे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होते. मात्र आजपासूनच पाणी सोडण्यात आले.