शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मावर बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
2
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
3
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
4
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
5
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
6
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
7
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
8
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
9
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
10
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
11
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
12
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?
13
India Pakistan War:भारत - पाकिस्तानमधील तणाव निवळतोय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
14
वडिलांना लग्नाला का बोलावलं नाही? प्रतीकने अखेर खरं कारण सांगितलंच, म्हणाला- "आईची इच्छा होती की..."
15
भारत-पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी अमेरिकेनं खरंच मध्यस्थी केली? जाणून घ्या, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
16
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
17
मुलांसाठी Post Office ची खास स्कीम, गॅरंटीड रिटर्न; विमा कव्हरसह बोनसही, अनेकांना याबद्दल कल्पनाही नाही
18
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
19
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
20
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही

खेडच्या पश्चिम भागातील जलसाठे आटले

By admin | Updated: May 12, 2017 04:41 IST

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसेंदिवस वाढत्या तीव्र उन्हामुळे जलसाठ्यांची पाणीपातळी खालावत चालली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचासकमान : खेड तालुक्याच्या पश्चिम भागात दिवसेंदिवस वाढत्या तीव्र उन्हामुळे जलसाठ्यांची पाणीपातळी खालावत चालली आहे. परिसरात बोर, तसेच विहिरीची खोदाई करूनही पाणी मिळत नसल्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची पायपीट वाढत आहे.खेड तालुक्यात उन्हाचा पारा ४० ते ४५ अंशांवर गेला आहे. यामुळे विहिरींनी तलाव, धरण यांनी तळ गाठला आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. शेतकरीवर्ग विहिरीची खोदाई करून विहिरींना जिवंत झरा मिळतो का? याचा शोध परिसरात नागरिक घेत आहे. काही काही ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळते. तर काही शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात ‘कभी खुशी कभी गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा विहीर खोदाईवर केला जाणारा खर्च वाया जात आहे. तर काही ठिकाणी विहिरींना पाणी मिळेल, या आशेने शेतकरी वर्गाने परिसरात बागायती पिके घेतली आहे. परंतु विहीर खोदाई करूनही पाणी लागत नसल्यामुळे पिके पाण्यावाचून जळत आहेत. तर काही शेतकरी टँकरद्वारे शेतीला पाणी सोडून पिके वाचवण्यासाठी धडपड करत आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याचे चटके जाणू लागले. शेतातील उभी पिके जगविण्यासाठी शेतकरी कितीही खर्च करण्यासाठी तयार असतात. परंतु पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता निर्माण झाली आहे.