शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

कृषिक्षेत्रच्या विकासासाठी ‘व्हिजन फाली’

By admin | Updated: November 13, 2014 23:58 IST

‘भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक’ या उपक्रमांतर्गत सन 2क्2क्र्पयत 1क् लाख शालेय विद्यार्थी कृषिक्षेत्रशी जोडले जाणार असून, त्यासाठी ‘व्हिजन फाली’ची सुरुवात करण्यात आली आहे.

डिंभे : ‘भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक’ या उपक्रमांतर्गत सन 2क्2क्र्पयत 1क् लाख शालेय विद्यार्थी कृषिक्षेत्रशी जोडले जाणार असून, त्यासाठी ‘व्हिजन फाली’ची सुरुवात करण्यात आली आहे. देशभरातील 6 नामवंत कंपन्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘फ्युचर फार्मर्स ऑफ अमेरिका’च्या धर्तीवर शालेय विद्याथ्र्याना कृषिमूल्यावर आधारित शिक्षण दिले जाणार आहे.
‘भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक’ उपक्रमांतर्गत सन 2क्2क्र्पयत 1क् लाख शालेय विद्यार्थी कृषिक्षेत्रशी जोडण्याचा मानस आहे. यासाठी व्हिजन ऑफ फालीची सुरुवात झाली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सध्या राज्यातील 6 शाळांमध्ये या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. फ्युचर फार्मर्स ऑफ अमेरिका या संस्थेकडून प्रेरणा घेऊन सध्या देशात भारतीय कृषिक्षेत्रतील भविष्याचे नायक या उपक्रमाची सुरुवात झाली आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी अॅक्शन प्लेटोफॉर्म, गोदरेज, अॅग्रोव्हेट, युपीयल आणि महिंद्रा राईस या कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. 2क्2क्र्पयत 2क् लाख कुशल शेतकरी तयार करण्याचा मानस असल्याचे मत युपियलचे मॅनेजर प्रसुन्न सरकार यांनी पोखरी (ता. आंबेगाव) येथे व्यक्त केले. 
पुणो जिल्ह्यातील हिरकणी विद्यालय, गावडेवाडी, श्री पंढरीनाथ विद्यालय पोखरी, सातारा विद्या विकास मंदिर काळढोण, भारतमाता विद्यालय मायणी (ता. खटाव) व जळगावमधील धनाजीनाना विद्यालय, खिरोडा व माध्यमिक आश्रमशाळा लेहारा (रावेर) या शाळांचा त्यात समावेश आहे. या प्रसंगी प्रसून सरकार, डॉ. के. बी. पाटील, अभिनव भल्ला, हर्ष नोटीयाल, मोहन दुसारिया, सचिन पवार, कैलास जाधव, युवराज मोहडकर, तुषार जाधव, समीर डोंगरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
 
4या उपक्रमात सहभागी झालेल्या चार प्रमुख कंपन्यांपैकी जैन इरिगेशन ही कंपनी प्रकल्प उभारण्यासाठी शेडनेट, नर्सरी, भाजीपाला व्यवसाय व फूलशेतीबाबत मदत करणार आहे. युपीयलच्या माध्यमातून माती परीक्षण किट व तंत्रज्ञान पुरविले जाणार आहे. गोदरेज अॅग्रोव्हेट प्रत्येक युनिटसाठी दुधाळ गाईचा पुरवठा करणार आहे. तर, महिंद्रा कंपनीकडून ट्रॅक्टरचे पार्ट पुरविण्यात येतील. निवड झालेल्या शाळांमध्ये शेती प्रयोगशाळा उभारली जाणार असून, आठवडय़ातील एक दिवस आठवीच्या वर्गातील विद्याथ्र्याना पॉलीहाऊस, तुषार सिंचन, जाळ्यांनी गोठा बनविणो, शेतीचे यांत्रिकीकरण व विकसित शेतीत प्राण्यांचा वापर इ. शिक्षण विविध कंपन्यांमार्फत दिले जाणार आहे. सहभागी शाळांतील निवड झालेल्या विद्याथ्र्याना अमेरिकेत होणा:या वार्षिक परिषदेत उपस्थित राहण्याची संधी मिळेल, असे प्रसून सरकार यांनी सांगितले.जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पंढरीनाथ विद्यालय पोखरी व हिरकणी विद्यालय गावडेवाडी या शाळांची ‘लेंड अ हॅँड इंडिया’ संस्थेच्या माध्यमातून उपक्रमासाठी निवड झाली आहे.