शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आगामी साहित्य संमेलन विदर्भात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 04:51 IST

आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात होणार का, याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. घटनादुरुस्ती समितीची बैठक ३० जूनला, तर साहित्य महामंडळाची बैैठक १ जुलैैला होणार आहे.

पुणे : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात होणार का, याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. घटनादुरुस्ती समितीची बैठक ३० जूनला, तर साहित्य महामंडळाची बैैठक १ जुलैैला होणार आहे. १ जुलैैच्या बैैठकीत स्थळ निवड समिती आणि मार्गदर्शन समिती गठित होणार आहे. विदर्भ साहित्य संघाकडे साहित्य महामंडळाच्या जबाबदारीचे हे शेवटचे वर्ष असल्याने संमेलन विदर्भात व्हावे, असा सूर साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे महामंडळ असताना सासवड, घुमान आणि ठाणे या ठिकाणी संमेलने आयोजित केली होती. महामंडळ विदर्भ साहित्य संघाकडे गेल्यानंतर डोंबिवली आणि बडोदा येथे संमेलने पार पडली. ८९ व्या संमेलनासाठी सुरुवातीला आपल्या कारकिर्दीतील शेवटचे संमेलन विदर्भातील हिवरे आश्रम हे स्थळ निश्चित करण्यात आले होते. आश्रमाच्या जागेवरुन वाद निर्माण झाल्याने बडोद्याची निवड करण्यात आली. त्यादृष्टीने मार्गदर्शन समिती आणि स्थळ निवड समितीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महामंडळाच्या कार्यकाळतील हे अखेरचे संमेलन तरी विदर्भात घेतले जावे, अशी विदर्भातील साहित्य रसिकांची अपेक्षा आहे. आजवरची साहित्य संमेलने पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्टाभोवती फिरत राहिल्याने विदर्भाचा अनुशेष दूर व्हावा, या मागणीची दाखल घेत आगामी संमेलन निमंत्रण आलेल्या दोन स्थळांपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.