शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
5
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
6
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
7
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
8
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
9
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
10
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
11
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
12
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
13
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
14
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
15
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
16
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
17
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
18
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
19
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
20
पत्नी माहेरी गेली, पतीने घरातच केली आत्महत्या; अकोला जिल्ह्यातील धक्कादायक घटना

जालिंदर कोरडे यांना वसुंधरारत्न पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:12 IST

यापूर्वी राज्य शासनाने जालिंदर कोरडे यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरविले आहे. कोरडे यांनी आपल्या खोडद गावाबरोबरच जुन्नर तालुक्यामध्ये ...

यापूर्वी राज्य शासनाने जालिंदर कोरडे यांना वृक्षमित्र पुरस्कार देऊन गौरविले आहे.

कोरडे यांनी आपल्या खोडद गावाबरोबरच जुन्नर तालुक्यामध्ये वृक्षसंवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे. सुरुवातीला स्वकष्टातून हिरवीगार वनराई निर्माण केली. सध्या पर्यावरणाचा समतोल ढळत असून पृथ्वीचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढत असून, निसर्गचक्र असमतोल झाले आहे. यासाठी वसुंधरा हिरवीगार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गावातील ज्येष्ठ मंडळींनी कोरडे यांना वसुंधरा रत्न पुरस्कार देऊन नुकताच गौरव केला.

या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अरविंद ब्रम्हे, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे प्रमुख दशरथ भागवत, सविता गायकवाड, रंजना घंगाळे, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष दशरथ गायकवाड, कुंडलिक गायकवाड, जगदंबा पतसंस्था अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उद्योजक जवाहरलाल गुगळे, रमेश गुगळे, मच्छिंद्र गायकवाड, ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे हर्षवर्धन भाई, कांता बहन, अलका बहन, लीला बहन, निवृत्ती थोरात, नामदेव काळे, दगडू मुळे, माजी पोलीस पाटील शंकर शिंदे, संभू गायकवाड आदी मान्यवर आणि ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल मुळे यांनी केले.

फोटो - खोडद येथील सेवानिवृत्त संघटनेच्या वतीने वसुंधरारत्न या पुरस्काराने वृक्षमित्र जालिंदर कोरडे यांना गौरविण्यात आले.