शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

वारीत चोपदारांची चौथी पिढी सेवेत

By admin | Updated: June 26, 2017 03:36 IST

जगद्गुरु तुकाराममहाराजांच्या पालखीत मूळच्या परभणीच्या नामदेव निवृत्ती गिराम या चोपदारांची चौथी पिढी सेवेत दाखल झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककोरेगाव भीमा :‘सोडिला संसार! माया तयावरि फार,धावे चाले मागें मागें, सुख-दु:ख साहे अंगे,यानें घ्यावे नाम, तीसी करणें त्याचे काम,तुका म्हणे भोळी, विठ्ठलकृपेची कोवळी!!जगद्गुरु तुकाराममहाराजांच्या पालखीत मूळच्या परभणीच्या नामदेव निवृत्ती गिराम या चोपदारांची चौथी पिढी सेवेत दाखल झाली आहे. संपूर्ण पालखी सोहळ्यातील शिस्त त्यांच्या वागण्यातून दिसत असल्याची प्रचिती येत असल्याने पालखी सोहळ्यातील समाविष्ट दिंड्यांनाही शिस्त लागली असल्याचे सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी सांगितले.नामदेव निवृत्ती गिराम यांचे (मूळ गाव पेठ बाभळगाव, ता. पाथरी, जिल्हा परभणी) येथील आहे. सध्या पंढरपूर येथे वास्तव्यास आहे. नामदेव गिराम यांचे पणजोबा गणपतराव गिराम यांनी प्रथम तुकोबाराय पालखी सोहळ्यात चोपदारपदाचे काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्यानंतर नामदेव गणपतराव गिराम, निवृत्ती नामदेव गिराम व आता चौथ्या पिढीत नामदेव गिराम वंशपरंपरेने सोहळ्यात चोपदारांचे काम करीत आहेत. सकाळी महापूजा झाल्यानंतर व पोपट अण्णा तांबे यांनी तिसरे सिंग वाजविल्यानंतर नामदेव गिराम यांच्या सूचनेनुसारच पालखी सोहळा मार्गस्थ होतो. पालखी मार्गस्थ होताना चोपदार दिंड्या क्रमवारीत लावण्याचे काम मोठ्या जिकिरीचे असते. दिंड्या क्रमवारीत लावल्यानंतर विसाव्याच्या ठिकाणी विसावा घेण्यासाठी चोपदारांनी दंडक दाखविल्यानंतरसोहळा जागेवर थांबून विसावा घेतला जातो. सायंकाळी विसाव्याच्या ठिकाणी समाजआरतीवेळी कीर्तन, जागर, हरविलेल्या वस्तू यांची माहिती देण्यात येते.