शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

वारकऱ्यांना लसीकरण करा, मात्र दिंडी सोहळा होऊ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST

गेल्या वर्षी कोरोनामुळे दिंड्यांचे आगमन झाले नाही, तालुक्यात तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत, वरवंड मुक्कामी असतो तर ...

गेल्या वर्षी कोरोनामुळे दिंड्यांचे आगमन झाले नाही, तालुक्यात तुकाराम महाराज पालखी सोहळा यवत, वरवंड मुक्कामी असतो तर भांडगाव, चौफुला, पाटस, रोटी, वासुंदे या ठिकाणी भाविक मोठ्या जल्लोषात दिंडी सोहळ्याचे स्वागत करीत असतात. तेव्हा हा उत्साह पाहता भाविकांच्या आनंदावर शासनाने विरजण घालू नये नुकत्याच पाच राज्यांत निवडणुका झाल्या. या वेळी तेथील जल्लोष, प्रचाराच्या जाहीर सभा, रॅली यावर निर्बंध नव्हते या पाचही राज्यांत कोरोना नव्हता का? मग महाराष्ट्रातील पालखी सोहळ्यावर निर्बंध कशासाठी लावता? शासनाने, पालखी सोहळ्यासाठी निर्बंध ठेवू नये. परिणामी, दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांचे लसीकरण करून तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला परवानगी द्यावी यासाठी शासनाने दिंडी सोहळा प्रमुखांसह वारकऱ्यांना नियम घालून द्यावेत. मात्र, यावर्षी दिंडी सोहळा परंपरेनुसार सुरू ठेवावा असे शेवटी पंढरीनाथ पासलकर म्हणाले.