शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

पाकशी चर्चा थांबविणे दुर्दैवी - दुलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:41 IST

दहशतवादाने पाकिस्तानला पोखरले आहे. लष्कराचे तिथे अधिक नियंत्रण असून राजकीयदृष्ट्याही पाक अस्थिर बनले आहे.

पुणे : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी काश्मिरींमध्ये विश्वास निर्माण केला होता. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवून संबंध सुधारण्यात येतील. काश्मीर भारतातच राहील, हा विश्वास दिल्याने वाजपेयींवर काश्मीरींचे प्रेम होते. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तसे होऊ शकले नाही. चर्चा थांबवून आपण चूक करत असून हे दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी रविवारी व्यक्त केले.काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी ‘काश्मीर आणि पाकिस्तान’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंत गाडगीळ व विश्वस्त डॉ. महेश तुळपुळे आदी उपस्थित होते.पाकिस्तानमधील सद्यस्थिती खूप वाईट असल्याचे सांगत दुलत म्हणाले, दहशतवादाने पाकिस्तानला पोखरले आहे. लष्कराचे तिथे अधिक नियंत्रण असून राजकीयदृष्ट्याही पाक अस्थिर बनले आहे. काश्मीरची स्थितीही चांगली नाही. दक्षिण काश्मीरमध्ये तरुण दहशतवादी बनत आहेत. असे असले तरी काश्मीर भारतातच राहील. काश्मिरींना न्याय, सन्मानाची वागणूक आणि आपलेपणाची भावना हवी आहे. सध्या हे दिसत नसल्याने ते आझादीची भाषा करत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान