शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पाकशी चर्चा थांबविणे दुर्दैवी - दुलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:41 IST

दहशतवादाने पाकिस्तानला पोखरले आहे. लष्कराचे तिथे अधिक नियंत्रण असून राजकीयदृष्ट्याही पाक अस्थिर बनले आहे.

पुणे : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी काश्मिरींमध्ये विश्वास निर्माण केला होता. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवून संबंध सुधारण्यात येतील. काश्मीर भारतातच राहील, हा विश्वास दिल्याने वाजपेयींवर काश्मीरींचे प्रेम होते. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तसे होऊ शकले नाही. चर्चा थांबवून आपण चूक करत असून हे दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी रविवारी व्यक्त केले.काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी ‘काश्मीर आणि पाकिस्तान’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंत गाडगीळ व विश्वस्त डॉ. महेश तुळपुळे आदी उपस्थित होते.पाकिस्तानमधील सद्यस्थिती खूप वाईट असल्याचे सांगत दुलत म्हणाले, दहशतवादाने पाकिस्तानला पोखरले आहे. लष्कराचे तिथे अधिक नियंत्रण असून राजकीयदृष्ट्याही पाक अस्थिर बनले आहे. काश्मीरची स्थितीही चांगली नाही. दक्षिण काश्मीरमध्ये तरुण दहशतवादी बनत आहेत. असे असले तरी काश्मीर भारतातच राहील. काश्मिरींना न्याय, सन्मानाची वागणूक आणि आपलेपणाची भावना हवी आहे. सध्या हे दिसत नसल्याने ते आझादीची भाषा करत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान