शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
3
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
4
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
5
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
6
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
7
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
8
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
9
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
10
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
11
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
12
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
13
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
14
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
15
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
16
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
17
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
18
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
19
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
20
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी

पाकशी चर्चा थांबविणे दुर्दैवी - दुलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:41 IST

दहशतवादाने पाकिस्तानला पोखरले आहे. लष्कराचे तिथे अधिक नियंत्रण असून राजकीयदृष्ट्याही पाक अस्थिर बनले आहे.

पुणे : अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी काश्मिरींमध्ये विश्वास निर्माण केला होता. पाकिस्तानशी चर्चा सुरू ठेवून संबंध सुधारण्यात येतील. काश्मीर भारतातच राहील, हा विश्वास दिल्याने वाजपेयींवर काश्मीरींचे प्रेम होते. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर तसे होऊ शकले नाही. चर्चा थांबवून आपण चूक करत असून हे दुर्दैवी आहे, असे स्पष्ट मत भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’चे माजी प्रमुख ए. एस. दुलत यांनी रविवारी व्यक्त केले.काकासाहेब गाडगीळ प्रतिष्ठानच्यावतीने रविवारी ‘काश्मीर आणि पाकिस्तान’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनंत गाडगीळ व विश्वस्त डॉ. महेश तुळपुळे आदी उपस्थित होते.पाकिस्तानमधील सद्यस्थिती खूप वाईट असल्याचे सांगत दुलत म्हणाले, दहशतवादाने पाकिस्तानला पोखरले आहे. लष्कराचे तिथे अधिक नियंत्रण असून राजकीयदृष्ट्याही पाक अस्थिर बनले आहे. काश्मीरची स्थितीही चांगली नाही. दक्षिण काश्मीरमध्ये तरुण दहशतवादी बनत आहेत. असे असले तरी काश्मीर भारतातच राहील. काश्मिरींना न्याय, सन्मानाची वागणूक आणि आपलेपणाची भावना हवी आहे. सध्या हे दिसत नसल्याने ते आझादीची भाषा करत आहेत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान