शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
2
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल
3
१९९३ साली ज्योती रामदास कदमांनी स्वत:ला का जाळून घेतले, की...?; उद्धवसेनेचा खळबळजनक आरोप
4
Zubeen Garg Death: झुबीन गर्गला मॅनेजर, फेस्टिव्हल ऑर्गनायझरने दिलं विष? म्युझिक बँड सदस्याचा धक्कादायक दावा
5
Perplexity Comet AI ब्राउझर 'गुगल क्रोम'ला धक्का देणार! हे ५ प्रमुख फिचर आहेत जबरदस्त
6
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
7
Cough Syrup: कफ सिरपमध्ये ऑईल सॉल्वेंटचा संशय, बायोप्सी रिपोर्टमध्ये विषारी पदार्थ सापडल्याचा डॉक्टरांचा दावा
8
Thane: पीएसआय स्नेहा करणाळे यांना ऑल इंडिया पोलीस बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 'सुवर्ण'
9
ATP Masters 1000: वयाच्या ३८व्या वर्षीही नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
11
Astro Tips: वैवाहिक सुखासाठी नवरा बायकोने दर शनिवारी लवंगीने दृष्ट कशी काढावी? वाचा 
12
Penny Stock देणार १० बोनस शेअर्स, कधी आहे रकॉर्ड डेट? ५ वर्षांत ११००% वधारला 'हा' शेअर
13
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
14
Nitish Reddy Flying Catch: नितीश रेड्डी बनला सुपरमॅन, सिराजच्या गोलंदाजीवर घेतला जबरदस्त कॅच!
15
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
16
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
17
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
18
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
19
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
20
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम

कोरोनाशी लढताना समजून घ्या विषाणूला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

कोरोना हा एक निर्जीव विषाणू आहे. विषाणू म्हटले की तो निर्जीवच असणार ना! आपण वस्तू वापरतो ना... त्या निर्जीव ...

कोरोना हा एक निर्जीव विषाणू आहे. विषाणू म्हटले की तो निर्जीवच असणार ना! आपण वस्तू वापरतो ना... त्या निर्जीव असतात, असाच आहे हा विषाणू. या वस्तू ज्याप्रमाणे स्वत:हून आपणहून नष्ट होत नाहीत, जोपर्यंत आपणहून माणसं त्या नष्ट करत नाही, तसाच हा विषाणूही नष्ट होत नाही. मग आता हा प्राणघातक विषाणू नष्ट करायचा कसा? त्यासाठी आपल्याला खबरदारीने वागले आणि वावरले पाहिजे. सर्व पृष्ठभाग दैनंदिन वापरण्याच्या वस्तू या वारंवार निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

सध्याची परिस्थिती पाहता हा विषाणू त्याच्या साेनेरी स्थितीत आहे. आज विश्वात कोरोनाचा शिरकाव होऊन १ ते २ वर्षे उलटून गेली आहे. कोणताही विषाणू वेळेसोबत त्याची वागणूक, गुणधर्म बदलतोच. २ ते ३ वेळा बदलतोच आणि सध्या आपण बहुतांश या बदललेल्या विषाणूचा अनुभव करतोय अशा परिस्थितीत लशीमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती.

या नवीन स्वरूपातील कोरोनाचा सामना कसा करेल?

WHO लॅनसेटच्यानुसार हा कोरोना विषाणू बोलताना, खोकताना, शिंकण्यातून पसरत होता. आता त्याचे माध्यम हवा झाले आहे. जो विषाणू स्वत:चे स्वरूप, रूप, परिणाम, वाहण्याचे माध्यम यात बदल करू शकतो.

आज या दोन वर्षांच्या कालखंडात या विषाणूने त्याचा समतोल साधलाय म्हणणे वावगे ठरणार नाही. हा समतोल जर X - रेषा ही व्हायरसची मृत्यूचे प्रमाण आणि Y- रेषा व्हायरस पसरण्याची क्षमता.

बदललेल्या विषाणूला जुने ौषध परिणामकारक ठरेल का? वैयक्तिक व्यक्तीचा विचार करता हा विषाणू घातकच आहे. त्याचा परिणाम त्याच्या कुटुंब आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर फार विपरीत करतो. पण, समाजासाठी हा उजवा ठरतो. कारण रुग्ण या परिस्थितीत ज्या सॅनिटायझरमध्ये ६०% पेक्षा जास्त इथेनाॅल, प्रोटोनाॅल असे बेस आहेत, अशा सॅनिटायझरचा प्राधान्याने वापर केला पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात वारंवार साबणाने धुणे या तिकडीचा वापर आणि

अवलंबल्याशिवाय आपण या विषाणूवर मात नाही करू शकणार.

कारण आता हा व्हायरस/विषाणू खूप हुशार होत चाललाय आहे, तर एक निर्जीव विषाणूच. पण, याचं आता नवीन रुपांतरित स्वरूप आपण लवकरच अनुभवू किंवा अनुभवतोय देखील. २०२० नंतर आज प्रत्येक जण गाफील राहून चालणार नाही. जरी Covishild & Covaccine सारख्या लशी आल्या असतील, तरी या विषाणूचा परिवर्तनाचा वेग हा अतिशय प्रचंड आहे बाबांनो! ज्याप्रमाणे सामान्य सर्दीचा विषाणू जसा तो आपल्याला एकदा सर्दी झाली की परत होत नाही का? जर सर्दीचा अगदी सामान्य हरवण्यासाठी माणसाला संयमी, जबाबदार आणि होणे गरजेचे आहे.