शहरं
Join us  
Trending Stories
1
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
3
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
4
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
5
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
6
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
7
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
8
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
9
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
10
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
11
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
12
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
13
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
14
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
15
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
16
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
17
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
18
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
19
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित

कोरोनाशी लढताना समजून घ्या विषाणूला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

कोरोना हा एक निर्जीव विषाणू आहे. विषाणू म्हटले की तो निर्जीवच असणार ना! आपण वस्तू वापरतो ना... त्या निर्जीव ...

कोरोना हा एक निर्जीव विषाणू आहे. विषाणू म्हटले की तो निर्जीवच असणार ना! आपण वस्तू वापरतो ना... त्या निर्जीव असतात, असाच आहे हा विषाणू. या वस्तू ज्याप्रमाणे स्वत:हून आपणहून नष्ट होत नाहीत, जोपर्यंत आपणहून माणसं त्या नष्ट करत नाही, तसाच हा विषाणूही नष्ट होत नाही. मग आता हा प्राणघातक विषाणू नष्ट करायचा कसा? त्यासाठी आपल्याला खबरदारीने वागले आणि वावरले पाहिजे. सर्व पृष्ठभाग दैनंदिन वापरण्याच्या वस्तू या वारंवार निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

सध्याची परिस्थिती पाहता हा विषाणू त्याच्या साेनेरी स्थितीत आहे. आज विश्वात कोरोनाचा शिरकाव होऊन १ ते २ वर्षे उलटून गेली आहे. कोणताही विषाणू वेळेसोबत त्याची वागणूक, गुणधर्म बदलतोच. २ ते ३ वेळा बदलतोच आणि सध्या आपण बहुतांश या बदललेल्या विषाणूचा अनुभव करतोय अशा परिस्थितीत लशीमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती.

या नवीन स्वरूपातील कोरोनाचा सामना कसा करेल?

WHO लॅनसेटच्यानुसार हा कोरोना विषाणू बोलताना, खोकताना, शिंकण्यातून पसरत होता. आता त्याचे माध्यम हवा झाले आहे. जो विषाणू स्वत:चे स्वरूप, रूप, परिणाम, वाहण्याचे माध्यम यात बदल करू शकतो.

आज या दोन वर्षांच्या कालखंडात या विषाणूने त्याचा समतोल साधलाय म्हणणे वावगे ठरणार नाही. हा समतोल जर X - रेषा ही व्हायरसची मृत्यूचे प्रमाण आणि Y- रेषा व्हायरस पसरण्याची क्षमता.

बदललेल्या विषाणूला जुने ौषध परिणामकारक ठरेल का? वैयक्तिक व्यक्तीचा विचार करता हा विषाणू घातकच आहे. त्याचा परिणाम त्याच्या कुटुंब आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर फार विपरीत करतो. पण, समाजासाठी हा उजवा ठरतो. कारण रुग्ण या परिस्थितीत ज्या सॅनिटायझरमध्ये ६०% पेक्षा जास्त इथेनाॅल, प्रोटोनाॅल असे बेस आहेत, अशा सॅनिटायझरचा प्राधान्याने वापर केला पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात वारंवार साबणाने धुणे या तिकडीचा वापर आणि

अवलंबल्याशिवाय आपण या विषाणूवर मात नाही करू शकणार.

कारण आता हा व्हायरस/विषाणू खूप हुशार होत चाललाय आहे, तर एक निर्जीव विषाणूच. पण, याचं आता नवीन रुपांतरित स्वरूप आपण लवकरच अनुभवू किंवा अनुभवतोय देखील. २०२० नंतर आज प्रत्येक जण गाफील राहून चालणार नाही. जरी Covishild & Covaccine सारख्या लशी आल्या असतील, तरी या विषाणूचा परिवर्तनाचा वेग हा अतिशय प्रचंड आहे बाबांनो! ज्याप्रमाणे सामान्य सर्दीचा विषाणू जसा तो आपल्याला एकदा सर्दी झाली की परत होत नाही का? जर सर्दीचा अगदी सामान्य हरवण्यासाठी माणसाला संयमी, जबाबदार आणि होणे गरजेचे आहे.