शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाशी लढताना समजून घ्या विषाणूला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:10 IST

कोरोना हा एक निर्जीव विषाणू आहे. विषाणू म्हटले की तो निर्जीवच असणार ना! आपण वस्तू वापरतो ना... त्या निर्जीव ...

कोरोना हा एक निर्जीव विषाणू आहे. विषाणू म्हटले की तो निर्जीवच असणार ना! आपण वस्तू वापरतो ना... त्या निर्जीव असतात, असाच आहे हा विषाणू. या वस्तू ज्याप्रमाणे स्वत:हून आपणहून नष्ट होत नाहीत, जोपर्यंत आपणहून माणसं त्या नष्ट करत नाही, तसाच हा विषाणूही नष्ट होत नाही. मग आता हा प्राणघातक विषाणू नष्ट करायचा कसा? त्यासाठी आपल्याला खबरदारीने वागले आणि वावरले पाहिजे. सर्व पृष्ठभाग दैनंदिन वापरण्याच्या वस्तू या वारंवार निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे.

सध्याची परिस्थिती पाहता हा विषाणू त्याच्या साेनेरी स्थितीत आहे. आज विश्वात कोरोनाचा शिरकाव होऊन १ ते २ वर्षे उलटून गेली आहे. कोणताही विषाणू वेळेसोबत त्याची वागणूक, गुणधर्म बदलतोच. २ ते ३ वेळा बदलतोच आणि सध्या आपण बहुतांश या बदललेल्या विषाणूचा अनुभव करतोय अशा परिस्थितीत लशीमुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती.

या नवीन स्वरूपातील कोरोनाचा सामना कसा करेल?

WHO लॅनसेटच्यानुसार हा कोरोना विषाणू बोलताना, खोकताना, शिंकण्यातून पसरत होता. आता त्याचे माध्यम हवा झाले आहे. जो विषाणू स्वत:चे स्वरूप, रूप, परिणाम, वाहण्याचे माध्यम यात बदल करू शकतो.

आज या दोन वर्षांच्या कालखंडात या विषाणूने त्याचा समतोल साधलाय म्हणणे वावगे ठरणार नाही. हा समतोल जर X - रेषा ही व्हायरसची मृत्यूचे प्रमाण आणि Y- रेषा व्हायरस पसरण्याची क्षमता.

बदललेल्या विषाणूला जुने ौषध परिणामकारक ठरेल का? वैयक्तिक व्यक्तीचा विचार करता हा विषाणू घातकच आहे. त्याचा परिणाम त्याच्या कुटुंब आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर फार विपरीत करतो. पण, समाजासाठी हा उजवा ठरतो. कारण रुग्ण या परिस्थितीत ज्या सॅनिटायझरमध्ये ६०% पेक्षा जास्त इथेनाॅल, प्रोटोनाॅल असे बेस आहेत, अशा सॅनिटायझरचा प्राधान्याने वापर केला पाहिजे आणि सर्वांत महत्त्वाचे आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि हात वारंवार साबणाने धुणे या तिकडीचा वापर आणि

अवलंबल्याशिवाय आपण या विषाणूवर मात नाही करू शकणार.

कारण आता हा व्हायरस/विषाणू खूप हुशार होत चाललाय आहे, तर एक निर्जीव विषाणूच. पण, याचं आता नवीन रुपांतरित स्वरूप आपण लवकरच अनुभवू किंवा अनुभवतोय देखील. २०२० नंतर आज प्रत्येक जण गाफील राहून चालणार नाही. जरी Covishild & Covaccine सारख्या लशी आल्या असतील, तरी या विषाणूचा परिवर्तनाचा वेग हा अतिशय प्रचंड आहे बाबांनो! ज्याप्रमाणे सामान्य सर्दीचा विषाणू जसा तो आपल्याला एकदा सर्दी झाली की परत होत नाही का? जर सर्दीचा अगदी सामान्य हरवण्यासाठी माणसाला संयमी, जबाबदार आणि होणे गरजेचे आहे.