शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

नऱ्हे पुलाखाली बेशिस्त वाहतूक

By admin | Updated: March 28, 2017 02:48 IST

बंगळुरू ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा लहान-मोठ्या अपघातांनी चर्चेत राहिला आहे

आंबेगाव बुद्रुक : बंगळुरू ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा लहान-मोठ्या अपघातांनी चर्चेत राहिला आहे. प्रशासनालादेखील या प्रश्नाचे फारसे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. उपाययोजना केल्या असल्या, तरी त्या तोकड्या पडत असल्याचे दिसून येत आहे.नऱ्हे पुलाखालील वाहतुकीतील अडथळे दूर करण्यात आले. मात्र, शिस्त नसल्याने वाहतूककोंडी नित्याची झाली आहे. या पुलाखाली कात्रज, सातारा, नऱ्हेगाव, वडगावकडून येणाऱ्या वाहनांमुळे गोंधळलेली स्थिती दिसत आहे. पायी चालणाऱ्या प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत असल्याचे चित्र आहे.नऱ्हे पुलाखालून वडगावला जाण्यासाठी सर्व्हिस रस्ता असून, या रस्त्यावर सिंहगड रोडकडून येणाऱ्या वाहनांमुळे पुलाखाली मोठी कोंडी होत आहे. वडगावकडून कात्रजच्या दिशेने वाहने जाताना रोडच्या कडेला वडापाव सेंटरसमोर लावलेल्या खासगी वाहनांमुळे कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांनाही कोंडी फोडताना नाकीनऊ येत आहेत. एकाच वेळी चारही बाजूने वाहने येत असल्याने समस्यात भर पडत आहे. येथे सिग्नल्सही नाहीत. त्यामुळे प्रशासनाने कोंडी फोडण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.(वार्ताहर)