शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
2
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
3
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
4
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
5
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
6
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
7
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
8
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
9
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
10
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
11
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
12
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
13
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
14
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
15
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
16
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
17
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
18
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
19
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
20
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी

समान पाणी पुरवठा योजनेचे अंतिम उद्दिष्ट २४ तास पाणी देणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : समान पाणी पुरवठा योजनेचे अंतिम उद्दिष्ट २४ तास पाणी देणे हेच असून पहिल्या टप्प्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : समान पाणी पुरवठा योजनेचे अंतिम उद्दिष्ट २४ तास पाणी देणे हेच असून पहिल्या टप्प्यात समान पाणी वाटपावर भर दिला जाणार आहे. जलवाहिन्या आणि मीटर बसविण्याचे काम जसजसे पुढे सरकेल तसतसे ही योजना कार्यान्वित होणार आहे. प्रायोगिक तत्वावर मीटर बसविणे सुरु असून त्याचे बिल तुर्तास येणार नसल्याचे स्पष्टीकरण पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्देशांनुसार, या योजनेची माहिती नागरिकांना व्हावी याकरिता लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि एल अ‍ँड टी कंपनीच्या अधिका-यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीला नगरसेवक राजाभाऊ बराटे, नगरसेवक दिलीप वेडे-पाटील, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, वृषाली चौधरी, वासंती जाधव, श्रद्धा प्रभुणे, संदीप खर्डेकर, कोथरूडचे स्वीकृत सदस्य वैभव मुरकुटे, विलास मोहोळ, उप अभियंता आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींना व पालिकेच्या स्थानिक उप अभियंता यांना खोदाई करण्यापूर्वी पूर्वकल्पना देण्यात यावी. खोदाई केल्यानंतर जलवाहिनीचे आणि डांबरीकरणाचे काम तात्काळ केले जावे. मीटर बसविताना नागरिकांना योजनेची माहिती दिली जावी. तसेच खोदलेले रस्ते पुर्ववत न केल्यास दंडाची आकारणी केली जावी अशा मागण्या नागरिक व नगरसेवकांनी मांडल्या. खोदाईपूर्वी नगरसेवक व उप अभियंता पथ विभाग यांना खोदाई मार्गाचा नकाशा देण्यात येणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.