शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बिबट्याच्या हल्ल्यात दोन गार्इंचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 02:35 IST

भोर येथून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर गेल्या चार दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायींचा मृत्यू झाला आहे.

भोर - येथून २७ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायरेश्वर किल्ल्यावर गेल्या चार दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायींचा मृत्यू झाला आहे. तसेच एका शेतकऱ्याचे खोंडही बेपत्ता आहे. यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण आहे. रात्री अपरात्री ग्रामस्थांना बिबट्याचे दिसत असल्याने त्यांनी भीतीपोटी बाहेर पडणेही बंद केले आहे.या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी या परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.रायरेश्वर किल्ल्यावरील कृष्णा बाळू जंगम यांच्या गायी सोमवारी सकाळी तर नामदेव राजाराम जंगम यांची गायी गुरुवारी अशा दोन शेतकºयांच्या गायी रानात चरायला सोडल्या होत्या.यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले. जर्शी जातीच्या सुमारे २५ हजार रु. किमतीच्या दुभत्या गायी मेल्याने या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. येथील शेतकºयांचा दूध व्यवसाय हा प्रमुख जोडधंदा आहे. यामुळे त्यांना चार पैसे मिळतात. जनावरे मेल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे. तर हरिश्चंद्र धोंडिबा जंगम यांचा खोंड बिबट्याने पळवला आहे. तो अद्याप सापडला नाही. त्यामुळे वनविभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी केली आहे.बिबट्याचा वावर या परिसरात असल्याने नागरिक बाहेर पडण्यास घाबरत आहेत. त्यामुळे वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी गोपाळ जंगम, कृष्णा जंगम, नारायण जंगम या शेतकºयांनी केली आहे.वीज नसल्याने गैरसोयरायरेश्वर किल्ल्यावर जाणारी लोकंडी शिडी ते मंदिरापर्यंत रात्रीच्या वेळी वीज नसल्याने येणारे पर्यटक आणि किल्ल्यावरील लोकांना रात्री अपरात्री अंधारात बाहेर पडता येत नाही. त्यामुळे या परिसरात विजेची सोय करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य किशोर जंगम यांनी केली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याnewsबातम्या