शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अडीच लाख टन गाळप करणार

By admin | Updated: November 10, 2014 23:03 IST

नियोजन यांमुळे क्रेश्ंिागमध्ये वाढ होऊन राजगड सहकारी साखर कारखाना या वर्षी सुमारे अडीच लाख टन उसाचे गाळप पूर्ण करेल,’ असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.

भोर : ‘कारखान्यातील सर्व मशिनरींची दुरुस्ती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कार्यक्षेत्रत उपलब्ध ऊस व ऊसतोडणी टोळय़ांचे योग्य नियोजन यांमुळे क्रेश्ंिागमध्ये वाढ होऊन राजगड सहकारी साखर कारखाना या वर्षी सुमारे अडीच लाख टन उसाचे गाळप पूर्ण करेल,’ असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. 
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या 25 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प.पू. नारायणमहाराज यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, स्वरूपा थोपटे, बाळासाहेब थोपटे, कार्यकारी संचालक विश्वनाथ हिरेमठ, दिलीप बाठे, दिनकर धरपाळे, दीपक कापडणीस, नितीन भरगुडे, शिवाजी कोंडे, के. डी. सोनवणो, सुनील पाचकाळे, चंद्रकांत थोपटे, चंद्रकांत तळेकर, शोभा जाधव, सीमा सोनवणो, रवी सोनवणो, शंकर मालुसरे, दिनकर धरपाळे, पंढरीनाथ शिंदे, विठ्ठल आवाळे, अण्णासाहेब भिकुले, गीतांजली शेटे, गजानन शेटे, मदन खुटवड, अशोक शिवतरे, सुभाष कोंढाळकर, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, वसंत किंद्रे, राजेशिर्के व कामगार, सभासद उपस्थित होते. 
थोपटे म्हणाले, ‘गळीत हंगामाला उशीर झाला असला तरी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती व नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे 1,8क्क् ते 2,क्क्क् हजारांर्पयत क्रेशिंग होईल. गतवेळीपेक्षा अधिक अडीच लाखांपेक्षा जास्त उसाचे गाळप होईल. राज्य शासन ठरवून देईल, त्या प्रमाणात इतर कारखान्यांप्रमाणो ‘राजगड’कडून दर दिला जाईल. कारखान्याची परिस्थिती चांगली नसली, तरी कामगारांच्या योगदानाने कारखाना सुरू आहे, त्यामुळे या वर्षी 12 कामगारांना 12 टक्के बोनस देण्यात येणार आहे,’ असे त्यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी नारायणमहाराज व अनंतराव थोपटे यांची भाषणो झाली. राजेंद्र शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिनकर धरपाळे यांनी आभार मानले. (वार्ताहर) 
 
4राजगड साखर कारखाना अडचणीत असून निवडणुकीमुळे कारखान्याच्या खर्चात अजून 5क् लाखांची वाढ होणार आहे, यामुळे अधिक तोटा वाढणार असल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यास कारखान्याचे 5क् लाख वाचणार आहेत. कारखान्याला त्यामुळे चांगले दिवस येणार आहेत, यामुळे राजगड कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन संग्राम थोपटे यांनी केले.
 
4राजगड कारखान्याला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर वीजनिर्मिती (को- जनरेशन) प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो येत्या 3 महिन्यांत सुरू करणार आहे, असे संग्राम थोपटे यांनी सांगितले.