शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख टन गाळप करणार

By admin | Updated: November 10, 2014 23:03 IST

नियोजन यांमुळे क्रेश्ंिागमध्ये वाढ होऊन राजगड सहकारी साखर कारखाना या वर्षी सुमारे अडीच लाख टन उसाचे गाळप पूर्ण करेल,’ असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला.

भोर : ‘कारखान्यातील सर्व मशिनरींची दुरुस्ती, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, कार्यक्षेत्रत उपलब्ध ऊस व ऊसतोडणी टोळय़ांचे योग्य नियोजन यांमुळे क्रेश्ंिागमध्ये वाढ होऊन राजगड सहकारी साखर कारखाना या वर्षी सुमारे अडीच लाख टन उसाचे गाळप पूर्ण करेल,’ असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. 
राजगड सहकारी साखर कारखान्याच्या 25 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ प.पू. नारायणमहाराज यांच्या हस्ते झाला. या वेळी माजी मंत्री अनंतराव थोपटे, स्वरूपा थोपटे, बाळासाहेब थोपटे, कार्यकारी संचालक विश्वनाथ हिरेमठ, दिलीप बाठे, दिनकर धरपाळे, दीपक कापडणीस, नितीन भरगुडे, शिवाजी कोंडे, के. डी. सोनवणो, सुनील पाचकाळे, चंद्रकांत थोपटे, चंद्रकांत तळेकर, शोभा जाधव, सीमा सोनवणो, रवी सोनवणो, शंकर मालुसरे, दिनकर धरपाळे, पंढरीनाथ शिंदे, विठ्ठल आवाळे, अण्णासाहेब भिकुले, गीतांजली शेटे, गजानन शेटे, मदन खुटवड, अशोक शिवतरे, सुभाष कोंढाळकर, डॉ. विजयालक्ष्मी पाठक, वसंत किंद्रे, राजेशिर्के व कामगार, सभासद उपस्थित होते. 
थोपटे म्हणाले, ‘गळीत हंगामाला उशीर झाला असला तरी कारखान्यातील मशिनरी दुरुस्ती व नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे 1,8क्क् ते 2,क्क्क् हजारांर्पयत क्रेशिंग होईल. गतवेळीपेक्षा अधिक अडीच लाखांपेक्षा जास्त उसाचे गाळप होईल. राज्य शासन ठरवून देईल, त्या प्रमाणात इतर कारखान्यांप्रमाणो ‘राजगड’कडून दर दिला जाईल. कारखान्याची परिस्थिती चांगली नसली, तरी कामगारांच्या योगदानाने कारखाना सुरू आहे, त्यामुळे या वर्षी 12 कामगारांना 12 टक्के बोनस देण्यात येणार आहे,’ असे त्यांनी या वेळी जाहीर केले. या वेळी नारायणमहाराज व अनंतराव थोपटे यांची भाषणो झाली. राजेंद्र शेटे यांनी सूत्रसंचालन केले, तर दिनकर धरपाळे यांनी आभार मानले. (वार्ताहर) 
 
4राजगड साखर कारखाना अडचणीत असून निवडणुकीमुळे कारखान्याच्या खर्चात अजून 5क् लाखांची वाढ होणार आहे, यामुळे अधिक तोटा वाढणार असल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यास कारखान्याचे 5क् लाख वाचणार आहेत. कारखान्याला त्यामुळे चांगले दिवस येणार आहेत, यामुळे राजगड कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन संग्राम थोपटे यांनी केले.
 
4राजगड कारखान्याला तोटय़ातून बाहेर काढण्यासाठी ‘बांधा, वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर वीजनिर्मिती (को- जनरेशन) प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो येत्या 3 महिन्यांत सुरू करणार आहे, असे संग्राम थोपटे यांनी सांगितले.