शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

सव्वातीनशे जण स्वेच्छानिवृत्त

By admin | Updated: April 22, 2015 05:37 IST

येथील टाटा मोटर्स कंपनीतील विविध विभागांतील ३२५ कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) स्वीकारली. व्हीआरएस घेण्याबाबत कामगारांवर

पिंपरी : येथील टाटा मोटर्स कंपनीतील विविध विभागांतील ३२५ कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती (व्हीआरएस) स्वीकारली. व्हीआरएस घेण्याबाबत कामगारांवर सक्ती केली जात असल्याचा आरोप कामगारांनी कंपनी व्यवस्थापनावर केला होता. व्यवस्थापनाच्या लेखी आश्वासनानंतर हा वाद निवळला होता. वाहनउद्योगातील मंदीमुळे, तसेच वाढत्या स्पर्धेमुळे कंपनीच्या उत्पादनात घट झाली आहे. टाटा मोटर्सच्या देशभरातील धारवाड, जमशेदपूर या प्रकल्पांसह पिंपरी येथील कंपनीत कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना (व्हीआरएस) लागू करण्यात आली आहे. याची नोटीस फेब्रुवारीअखेरीस कंपनीत लावण्यात आली होती. कंपनीत ६ हजारांपेक्षा अधिक कायमस्वरूपी कामगार आहेत. त्यांतील ४० वर्षांपुढील कामगारांना व्हीआरएसची योजना लागू केली होती. बहुसंख्य कामगार हे ४० वर्षांवरील आहेत. वारंवार गैरहजर राहणे, शारीरिक तंदुरुस्तीच्या अभावासह वेगवेगळ्या कारणांमुळे एकूण ३२५ कामगारांनी व्हीआरएस योजना स्वीकारली. त्यातील सर्वाधिक कामगार कमर्शिअल व्हेईकल प्रॉडक्शन विभागातील आहेत. वय वर्षे ४० ते ५०, ५० ते ५५, ५५ ते ६० या वयोगटांनुसार व्हीआरएसचे लाभ दिले जाणार आहेत. योजनेची मुदत १८ एप्रिल रोजी संपली. कंपनीच्या स्टाफमधील कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व्हीआरएस लवकरच जाहीर होणार आहे. या संदर्भात व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, संबंधित अधिकारी सुटीवर वा शहराबाहेर असल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.(प्रतिनिधी)