शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

वीस टक्के रक्कम अमान्य

By admin | Updated: November 17, 2014 05:14 IST

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेकडून ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या २० टक्के रक्कम देण्याच्या नावाखाली ठेवीदारांकडून मुळ ठेवीच्या पावत्या जमा केल्या जात आहेत.

पिंपरी : भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेकडून ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या २० टक्के रक्कम देण्याच्या नावाखाली ठेवीदारांकडून मुळ ठेवीच्या पावत्या जमा केल्या जात आहेत. तसेच ८० टक्के रक्कम देण्याचे सर्वाधिकार पतसंस्थेकडे राहतील, असे संमतीपत्र लिहून घेवून खातेदार व ठेवीदारांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे पतसंस्थेकडून राबविल्या जात असलेल्या या अन्यायकारक धोरणास रायसोनी पतफेढीच्या ठेविदारांच्या बैठकीत विरोध करण्यात आला.तसेच ठेविदारांना प्रथत: ५० टक्के रक्कम दिली जावी, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.बीएचआर पतसंस्थेद्वारा फसवणूक झालेल्या ठेवीदारांची बैठक राज्य समन्वय समितीचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी सारसबाग येथे पार पडली. यावेळी समितीचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण दीक्षित, संघटक दामोदर दाभाडे, समन्वयक सचिन पार्टे, निलेश निकम, अनंत मोयनात, सुनील सोलंकी, ॠषिकेश भुंजे, हेमंत साबळे, भूपेश भयानी, विजय खोत, रविंद्र पावटेकर, महावीर बेदमुथा, रामदास मोकाशी, मनीषा दुग्गड आदी उपस्थित होते. बीएचआर पतसंस्थेकडून ठेवीदारांना प्रथत: २० टक्के रक्कम देण्यासाठी राबविली जात असलेली प्रक्रिया पारदर्शक नाही. ठेविची रक्कम देण्याच्या नावाखाली प्रत्येक ठेवीदाराकडून सक्तीने चुकीचे संमतीपत्र लिहून घेतले जात आहे; परंतु ठेवीदारांना ८० टक्के रक्कम देण्याचे सर्वाधिकार पतसंस्थेकडे असतील या चुकीच्या संमती पत्रावर एकाही ठेवीदाराने स्वाक्षरी करू नये, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच संस्थेने प्रथत: ठेवीच्या ५० टक्के रक्कम द्यावी आणि उर्वरित रक्कम पुढील ४६ दिवस मुदतीने मिळण्याबाबतची पावती करून द्यावी, या मागणीवर ठाम राहणाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.ठाकरे म्हणाले, ठेवीदारांनी तथाकथित समितीच्या आवाहनाला बळी पडू नये. (प्रतिनिधी)