शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बारावी फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:27 IST

राज्यातील उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागला असून, नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये होणार आहे.

मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागला असून, नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले असून, त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. फेरपरीक्षेसोबतच सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे.विद्यार्थ्यांना या फेरपरीक्षेसाठी ४ जून २०१८ ते १३ जून २०१८ दरम्यान नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. यापुढे १४ जून ते १८ जूनदरम्यान विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास त्यांना त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी शुल्कासह अर्ज भरल्यानंतर १४ जून ते १८ जूनदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांनी ते बँकेत भरावयाच्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. २५ जून २०१८पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांनी फेरपरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे सादर करायच्या असल्याचे परिपत्रकात नमूद केले गेले आहे. हे अर्ज विद्यार्थ्यांनी आॅनलाइन भरणे बंधनकारक असून, त्यांना ते त्यांच्या महाविद्यालयांतूनच भरता येणार आहेत.