शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

बारावी फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:27 IST

राज्यातील उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागला असून, नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये होणार आहे.

मुंबई : राज्यातील उच्च माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल लागला असून, नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा जुलै-आॅगस्टमध्ये होणार आहे. या परीक्षेसाठी आवेदनपत्र सादर करण्याचे आवाहन शिक्षण मंडळाकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले असून, त्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. फेरपरीक्षेसोबतच सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपली श्रेणी सुधारण्यासाठी पुन्हा परीक्षेला बसता येणार आहे.विद्यार्थ्यांना या फेरपरीक्षेसाठी ४ जून २०१८ ते १३ जून २०१८ दरम्यान नियमित शुल्क भरून अर्ज करता येणार आहे. यापुढे १४ जून ते १८ जूनदरम्यान विद्यार्थ्यांनी अर्ज केल्यास त्यांना त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनी शुल्कासह अर्ज भरल्यानंतर १४ जून ते १८ जूनदरम्यान कनिष्ठ महाविद्यालयांनी ते बँकेत भरावयाच्या सूचना मंडळाकडून देण्यात आल्या आहेत. २५ जून २०१८पर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांनी फेरपरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या याद्या मंडळाकडे सादर करायच्या असल्याचे परिपत्रकात नमूद केले गेले आहे. हे अर्ज विद्यार्थ्यांनी आॅनलाइन भरणे बंधनकारक असून, त्यांना ते त्यांच्या महाविद्यालयांतूनच भरता येणार आहेत.