शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा आजही मला फोन येतात; शिंदेंच्या कॅबिनेट मंत्र्याचा मोठा दावा, महायुतीत खळबळ
2
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
3
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
4
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
5
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
6
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
7
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
8
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
9
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
10
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
11
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
12
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
13
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
14
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
15
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
16
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
17
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
18
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
19
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
20
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा

नीरा खोऱ्यातील साखर कारखाने अडचणीत

By admin | Updated: March 21, 2016 00:39 IST

वाढत्या पाणीटंचाईने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रांवर दुष्काळजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला आहे.

बारामती : वाढत्या पाणीटंचाईने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रांवर दुष्काळजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला आहे. विशेषत: नीरा खोऱ्यातील साखर कारखानदारीला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. यंदाच्या गळीत हंगामावरदेखील त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. यंदाच्याच गळीत हंगामात जवळपास साडेचार लाख टनांहून अधिक ऊस नीरा खोऱ्यातील कारखान्यांचा जळालाआहे. तर, आगामी गळीत हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.छत्रपती कारखान्याचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा या कारखान्याने ५ लाख टन २५ हजार उसाचे गाळप आजपर्यंत केले आहे. गतवर्षी ६ लाख ६५ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेने जवळपास सव्वा लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. आगामी गळीत हंगामासाठी १४ हजार एकर उसाची नोंद झाली आहे. ही लागवड पाणी परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगाम ‘रामभरोसे’ राहणार आहे. पावासावरच गळीत हंगाम अवलंबून आहे. सध्या तरी कारखान्याच्या गळीत हंगामाबाबबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत अर्धा टक्का साखर उतारा वाढला आहे.नीरा-भीमा कारखान्याने यंदा ४ लाख ७४ हजार ४७५ टन ऊस गाळप केला आहे, तर गतवर्षीच्या तुलनेने सव्वा लाख टन ऊस गाळप केला आहे. आगामी गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रात ३ लाख टन ऊस गाळपास उपलब्ध आहे. येणाऱ्या पावसाळ्यावर या लागवडीचे अस्तित्व अवलंबून राहील. मार्च महिन्यातील उर्वरित दिवसांसह एप्रिल, मे या ऐन उन्हाळ्यात ही लागवड टिकवताना शेतकऱ्यांचा कस लागणार आहे.