शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

नीरा खोऱ्यातील साखर कारखाने अडचणीत

By admin | Updated: March 21, 2016 00:39 IST

वाढत्या पाणीटंचाईने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रांवर दुष्काळजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला आहे.

बारामती : वाढत्या पाणीटंचाईने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्वच क्षेत्रांवर दुष्काळजन्य परिस्थितीचा विपरीत परिणाम झाला आहे. विशेषत: नीरा खोऱ्यातील साखर कारखानदारीला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. यंदाच्या गळीत हंगामावरदेखील त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. यंदाच्याच गळीत हंगामात जवळपास साडेचार लाख टनांहून अधिक ऊस नीरा खोऱ्यातील कारखान्यांचा जळालाआहे. तर, आगामी गळीत हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.छत्रपती कारखान्याचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आहे. यंदा या कारखान्याने ५ लाख टन २५ हजार उसाचे गाळप आजपर्यंत केले आहे. गतवर्षी ६ लाख ६५ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले होते. गतवर्षीच्या तुलनेने जवळपास सव्वा लाख टन उसाचे गाळप कमी झाले आहे. आगामी गळीत हंगामासाठी १४ हजार एकर उसाची नोंद झाली आहे. ही लागवड पाणी परिस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे आगामी गळीत हंगाम ‘रामभरोसे’ राहणार आहे. पावासावरच गळीत हंगाम अवलंबून आहे. सध्या तरी कारखान्याच्या गळीत हंगामाबाबबत प्रश्नचिन्ह आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत अर्धा टक्का साखर उतारा वाढला आहे.नीरा-भीमा कारखान्याने यंदा ४ लाख ७४ हजार ४७५ टन ऊस गाळप केला आहे, तर गतवर्षीच्या तुलनेने सव्वा लाख टन ऊस गाळप केला आहे. आगामी गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रात ३ लाख टन ऊस गाळपास उपलब्ध आहे. येणाऱ्या पावसाळ्यावर या लागवडीचे अस्तित्व अवलंबून राहील. मार्च महिन्यातील उर्वरित दिवसांसह एप्रिल, मे या ऐन उन्हाळ्यात ही लागवड टिकवताना शेतकऱ्यांचा कस लागणार आहे.