शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

तुळशीबाग, मंडई कॅशलेसच्या दिशेने

By admin | Updated: January 2, 2017 02:38 IST

नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनतुटवड्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर बंधने आली. त्याचा परिणाम व्यापारावर होत असल्याने लहान विक्रेत्यांनी नाइलाजास्तव कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

पुणे : नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनतुटवड्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर बंधने आली. त्याचा परिणाम व्यापारावर होत असल्याने लहान विक्रेत्यांनी नाइलाजास्तव कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. शहरातील गजबजीचे आणि गर्दीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीबागेतील आणि मंडईतील सुमारे ५० टक्क्यांहून अधिक विक्रेत्यांचे व्यवहार पेटीएम आणि स्वाइप मशिनच्या माध्यमातून होत आहेत. त्यामुळे तुळशीबाग आणि मंडईचा प्रवास कॅशलेसच्या दिशेने सुरू झाल्याचे दिसून आले.नोटाबंदीच्या ५0 दिवसांनंतरही नागरिकांच्या हातात सुट्टे पैसे पडले नाहीत. केवळ ग्राहकांनाच नाही तर विक्रेत्यांनाही नाईलाज म्हणून कॅशलेस व्यवहार करावे लागत आहेत. केंद्र शासनानेही कॅशलेस व्यवहाराबात केलेल्या जागृतीला काहीसा सकारात्मक प्रतिसाद तुळशीबागेतील आणि मंडईतील विक्रेत्यांकडून दिला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आले. तुळशीबागेतील छोट्या व्यावसायिकांना कॅशलेस व्यवहार करणे खरंच शक्य आहे का? याचा आढावा घेतला असता तुळशीबागेतील ५० टक्क्यांहून अधिक व्यावसायिक स्वत: किंवा इतरांच्या मदतीने कॅशलेस व्यवहार करत असल्याचे दिसून आले. ग्राहकांची गैरसोय होत असल्याने त्यांनी कॅशलेस साधनांचा वापर करत असल्याचे तुळशीबागेतील विक्रेत्यांनी सांगितले. परंतु, जे व्यावसायिक कॅशलेस व्यवहाराबाबत अज्ञानी आहेत, ज्यांना स्मार्ट फोन वापराबाबत फारशी माहिती नाही, अशा व्यावसायिकांकडून रोखीने व्यवहार करणे योग्य असल्याचे सांगितले. मंडईतील विक्रेते कॅशलेस व्यवहार करत असले तरी मोठे व्यापारी त्यांच्याकडून रोख रकमेची मागणी करत आहेत.