शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

परीक्षा शुल्क कमी करण्याचा प्रयत्न

By admin | Updated: November 16, 2016 03:26 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांवर अधिकचे शुल्क भरण्याची वेळ येऊ नये,

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांवर अधिकचे शुल्क भरण्याची वेळ येऊ नये, या उद्देशाने राज्य मंडळाने अतिविलंब शुल्कासह अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया उशिरा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी वाढत जाणारी दंडाची रक्कम भरावी लागणार नाही.नोटा बंदच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून शासनाने सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही कारणास्तव दहावीचा परीक्षा अर्ज भरू शकणार नाहीत त्यांना अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याची संधी दिली जाईल. अतिविलंब शुल्काची रक्कम जास्त होऊ आणि एकही विद्यार्थी परीक्षा अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये, याबाबतची काळजी घेतली जात आहे, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.