शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

तरकारी पिकांना कवडीमोल भाव

By admin | Updated: January 9, 2017 02:16 IST

येथील शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि तरकारी पिकांना भाव मिळत नसल्यामुळे कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे.

निरगुडसर : येथील शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि तरकारी पिकांना भाव मिळत नसल्यामुळे कवडीमोल बाजारभावामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडली आहे़ याचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यवहारावर झाला असून नोटाबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़आंबेगाव तालुक्यामध्ये असणाऱ्या डिंभे धरण उजवा आणि डावा कालवा, तसेच घोड नदीला असणाऱ्या बारमाही पाण्यामुळे तालुक्यामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये भाजीपाला आणि तरकारी पिके शेतकरी घेत असतात़ कमी कालावधीमध्ये अधिक उत्पादन काढून पैसे मिळवण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचा कल असतो़ परंतु सध्या मिळणाऱ्या बाजारभावामुळे भाजीपाला आणि तरकारी पिकांचा उत्पादन खर्च तर लांबच. त्यामुळे काढणीअभावी शेतकऱ्यांनी पिके शेतातच सोडून दिली असून काही शेतकऱ्यांनी जनावरे शेतात सोडली आहेत़ काही शेतकऱ्यांनी बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन गेलेला शेतमाल तेथेच फेकून द्यावा लागला आहे़ गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांचे हाल सुरू असून ग्रामीण भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असल्याचे प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब येवले यांनी सांगितले़ (वार्ताहर)