शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

टेकडीवर नव्याने बांधलेल्या टाकी क्र.२९ उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी वसुंधरा अभियान बाणेरचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. ...

टेकडीवर नव्याने बांधलेल्या टाकी क्र.२९ उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. यावेळी वसुंधरा अभियान बाणेरचे बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.

अभिनेते सयाजी शिंदे म्हणाले की, ३९१ शिवजयंतीनिमित्त ४०० झाडांचा वृक्षारोपण म्हणजे ४०० मशाली लागणार आहे. येते हिरवा वणवा लागणार आहे. वसुंधरा अभियान बाणेर अतिशय मोलाचे काम केले आहे. असेच अनेक ग्रुप पुढे यायला हवे.

प्रसिद्ध कवी अरविंद जगताप म्हणाले, की वसुंधरा अभियान हेवा वाटावा असे काम करत आहे टेकड्या जिवंत करण्याचे काम कार्यकर्ते जोमाने करत आहे.

ढोल ताशांच्या गजरा मध्ये वृक्षदिंडी काढली. वसुंधरा अभियानचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

फोटो - बाणेरच्या तुकाई टेकडी येथे अभिनेते अभिनेते सयाजी शिंदे, कवी अरविंद जगताप यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम झाला.