शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

अतिक्रमणामुळे होतेय वाहतूककोंडी

By admin | Updated: December 25, 2014 23:25 IST

दहा वर्षांपूर्वी रस्ते अरुंद असतानाही पुण्याहून शिरूरला जाण्यासाठी फक्त दीड तास लागायचा. आज रस्त्याचे रुंदीकरण झाले. त्यामुळे वाहतूक वेगवान झाली

अभिजित कोळपे, पुणेदहा वर्षांपूर्वी रस्ते अरुंद असतानाही पुण्याहून शिरूरला जाण्यासाठी फक्त दीड तास लागायचा. आज रस्त्याचे रुंदीकरण झाले. त्यामुळे वाहतूक वेगवान झाली. मात्र, प्रवासाची वेळ कमी होण्याऐवजी त्यामध्ये वाढच होताना दिसत आहे. मुख्यत: लोकांनी केलेल्या अतिक्रमणामुळे आव्हळवाडी फाटा, केसनंद फाटा, लोणी कंद, कोरेगाव भीमा, शिक्रापूर आणि कारेगाव येथील तीस ते पस्तीस फुटांच्या रस्त्याचा केवळ दहा फूटच वापर होत आहे. त्यामुळे रस्ते मोठे होऊनही वारंवार वाहतूककोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. परिणामी पुण्याहून शिरूरला पोहोचण्यासाठी तब्बल दोन ते अडीच तास लागत असल्याचे या मार्गावर नियमितपणे एसटी बसच्या फेऱ्या करणाऱ्या चालक आणि वाहक यांनी सांगितले. शिवाजीनगरहून शिरूरची एसटी बस सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी निघाली. अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमधून वाट काढत शिरूरला पोहोचली ती दुपारी १ वाजून १० मिनिटांनी. रस्ते मोठे होऊनही ७० किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल २ तास २५ मिनिटे पोहोचायला लागली. अशीच परिस्थिती शिरूरहून पुण्याला येताना जाणवली. ४ वाजता निघालेली एसटी पुण्यात सायंकाळी ६ वाजून २० मिनिटांनी पोहोचली. या मार्गावर प्रवास करणारे त्रस्त झाले आहेत.