शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

राज्यात व्यापाऱ्यांचा १६ जुलैला लाक्षणिक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:09 IST

पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी अध्यादेश काढून डाळींचा साठा करण्यास मर्यादा आणली आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका ...

पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी अध्यादेश काढून डाळींचा साठा करण्यास मर्यादा आणली आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तसेच या कायद्यात आता राज्य सरकार देखील बदल करत आहे. त्याचा देखील व्यापाऱ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण राज्यात येत्या १६ जुलैला लाक्षणिक बंद पुकारला आहे, अशी माहिती दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (महाराष्ट्र) अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली. यावेळी या दिवशी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

व्यापारी प्रतिनिधींची फेडरेशन आणि कॅमिट मुंबई यांच्यावतीने ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. वालचंद संचेती आणि मोहन गुरनानी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, वाशी, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, नगर, मनमाड, मोडनिंब, दौंडाई, अमरावती आणि नांदेडसह विविध भागांतील व्यापारी या बैठकीत सहभागी झाले होते.