शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

राज्यात व्यापाऱ्यांचा १६ जुलैला लाक्षणिक बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:09 IST

पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी अध्यादेश काढून डाळींचा साठा करण्यास मर्यादा आणली आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका ...

पुणे : केंद्र सरकारने २ जुलै रोजी अध्यादेश काढून डाळींचा साठा करण्यास मर्यादा आणली आहे. त्याचा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. तसेच या कायद्यात आता राज्य सरकार देखील बदल करत आहे. त्याचा देखील व्यापाऱ्यांना त्रास होणार आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करण्यासाठी संपूर्ण राज्यात येत्या १६ जुलैला लाक्षणिक बंद पुकारला आहे, अशी माहिती दि फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (महाराष्ट्र) अध्यक्ष वालचंद संचेती यांनी दिली. यावेळी या दिवशी राज्यातील सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे.

व्यापारी प्रतिनिधींची फेडरेशन आणि कॅमिट मुंबई यांच्यावतीने ऑनलाइन बैठक आयोजित करण्यात आली होती. वालचंद संचेती आणि मोहन गुरनानी यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, वाशी, सोलापूर, चंद्रपूर, लातूर, कोल्हापूर, सांगली, नगर, मनमाड, मोडनिंब, दौंडाई, अमरावती आणि नांदेडसह विविध भागांतील व्यापारी या बैठकीत सहभागी झाले होते.