शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
2
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
3
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
4
चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
5
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
6
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
7
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
8
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
9
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
10
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
11
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
12
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
13
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
14
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
15
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
16
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
17
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
18
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
19
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

पुरंदरमध्ये एकूण १हजार ६६२ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:07 IST

पुरंदर तालुक्यात ६८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु असून दिनांक ३० तारखेपर्यंत एकूण १ हजार १६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले ...

पुरंदर तालुक्यात ६८ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रिया सुरु असून दिनांक ३० तारखेपर्यंत एकूण १ हजार १६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दिनांक ३० म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटच्या दिवशी ८०० अर्ज दाखल झाले आहेत.

गावनिहाय अर्जाची संख्या पुढील प्रमाणे आहे :- आस्करवाडी २०, तोंडल २५, कोडीत खुर्द १६, सोमुर्डी २१, थापे वारवडी २१, पानवडी ७, लपतळवाडी ८, टेकवडी २७, मावडी सुपे १४, झेंडेवाडी १४, पिसे १५, खानवडी ७, पिसुर्ती ३२, कुंभारवळण १९, नाझरे सुपे १०, तक्रारवाडी ७, वाळुंज २९, हरगुडे २५, देवडी ७, राजेवाडी २०, पोंढे १६, आंबोडी १४, रिसे २२, पिंगोरी २५, दौण्डज ३०, सटलवाडी १९, हरणी २६, भिवरी १५, मावडी क प २७, मांढर १७, बोपगाव ९, पूर पोखर २०, वाघापूर ३६, नायगाव ९, साकुर्डे ३६, राख २०, पांडेश्वर ११, जेऊर ३४, केतकावळे २३, हिवरे ३५, शिवरी ११, जवळार्जुन ४२, माहूर २४, धालेवाडी २०, नाझरे क प ३९, गु-होळी २०, पारगाव २४, आंबळे २८, काळदरी २५, सोनोरी २६, सुपे खुर्द २४, पिंपरे खुर्द २६, परिंचे ३०, कोडीत बु २९, पिसर्वे २५, गराडे ५५, चांबळी ३०, मांडकी ३७, कोळविहीरे ३०, खळद ३५, बेलसर ३८, भिवडी ३४, दिवे ५१, निरा शिवतक्रार ८८, निळुंज १०, पिंपळे २५, पिंपरी ३० आणि बो-हाळवाडी १८. यापैकी भिवरी, नायगाव, खानवडी, बोपगाव, पानवडी आणि देवडी या ६ ग्रामपंचायती बोनविरोध झाल्याचे समजते.