शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

शेतकरी कायदे हटविण्याच्या मागणीसाठी आज काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:10 IST

पुणे : शेतकरीविरोधी कायदे हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती पुणेतर्फे बुधवारी (दि. २६) काळा दिवस पाळण्यात येणार ...

पुणे : शेतकरीविरोधी कायदे हटविण्याच्या मागणीसाठी शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती पुणेतर्फे बुधवारी (दि. २६) काळा दिवस पाळण्यात येणार आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला सहा महिने, तसेच मोदीसरकारला सात वर्षे पूर्ण होत आहेत. हे औचित्य साधून काळा दिवस पाळण्यात येणार आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारने शेतकरीविरोधी तीन कायदे संमत केले. त्यानुसार शेतमाल उत्पादनापासून ते विक्रीपर्यंतची सर्व प्रक्रिया केंद्र सरकारने मोठ्या कंपन्यांसाठी खुली केली आहे. त्यामुळे शेतीक्षेत्र आणि शेतकरी रसातळाला जात आहे. त्याविरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात सहा महिन्यांत साडेतीनशेहून अधिक शेतकऱ्यांनी प्राण गमावले आहेत. या आंदोलनाला सहा महिने पूर्ण होत असताना बुधवारी काळा दिवस पाळण्यात येणार आहे, असे लोकायततर्फे कळविण्यात आले आहे. काळे कपडे घालून किंवा काळी फित बांधून ‘शेतकरीविरोधी कृषी कायदे रद्द करा’ या विषयावरील मत लिहून छायाचित्रासह किंवा व्हिडीओ काढून ७९७२३४५७६४ या क्रमांकावर व्हॉट्स ॲप करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.