शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पशुधन विकण्याची वेळ

By admin | Updated: March 4, 2016 00:34 IST

दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील गावांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा विपरित परिणाम या परिसरातील प्रमुख असलेल्या दुग्ध व्यवसायावर होऊ लागला आहे.

राजेगाव : दौंड तालुक्याच्या पूर्वभागातील गावांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, त्याचा विपरित परिणाम या परिसरातील प्रमुख असलेल्या दुग्ध व्यवसायावर होऊ लागला आहे. चारा उपलब्ध नसल्याने पशुधन विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.दौंड तालुक्यातील पूर्व भागातील राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, खानवटे या गावांतील शेतकरी शेतीबरोबरच प्रामुख्याने दुग्धव्यवसाय करत आलेला आहे. बहुतांश दुग्धउत्पादक शेतकरी स्वत:च्याच शेतात मका, कडवळ , मेथी घास, हत्ती घास, गिनीगोल ही चारा पिके घेत आलेला आहे. परंतु, गतवर्षी झालेल्या कमी पावसामुळे विहिरी, कूपनलिका व इतर जलस्रोत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच आटू लागले आहेत. या भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेल्या उजनी धरणातील पाणीपातळीत दिवसेंदिवस कमालीची घट होत आहे. त्यामुळे चारा पिके धोक्यात आली आहेत. भीमा नदीच्या पलीकडे असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. राजेगाव परिसरातून मोठ्या प्रमाणावर मका, कडवळ ही चारा पिके या दुष्काळी भागात विकत घेऊन जात आहेत. पशुधन वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड करताना शेतकरी हतबल झालेला दिसतोय.