शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

पुन्हा जिवंत झाला 26/11चा थरार

By admin | Updated: November 26, 2014 00:11 IST

पोलिसांनी कसाबला फासावर लटकावण्यार्पयतचा लढलेला यशस्वी लढा.. अशा एकाहून एक आठवणींचा थरार उपस्थितांनी पुन्हा एकदा प्रत्यक्षात अनुभवला.

पुणो : मुंबईत झालेला 26/11चा दहशतवादी हल्ला. अजमल कसाब याचा समोर आलेला ‘क्रूर’ चेहरा.. मुंबई पोलिसांनी जगातील पहिल्या अतिरेक्याला जिवंत पकडण्याचे केलेले धाडस.. रागावर नियंत्रण ठेवून कर्तव्याची पराकाष्ठा करीत पोलिसांनी कसाबला फासावर लटकावण्यार्पयतचा लढलेला यशस्वी लढा.. अशा एकाहून एक  आठवणींचा थरार उपस्थितांनी पुन्हा एकदा प्रत्यक्षात अनुभवला.
या हल्ल्यातील मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या माध्यमातून. या आरोपीमागे लागलेल्या तपास यंत्रणोचा संपूर्ण इतिवृत्तांत त्यांनी कथन केला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. 
ब्रिटिश पत्रकार अँब्यिन लेव्ही आणि कँथो स्कॉट क्लाई यांच्या ‘द सीज’ या अमित गोळवलकर यांनी अनुवादित केलेल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि रमेश महाले यांच्या हस्ते झाले. 
बुधवारी 26/11च्या घटनेला 6 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने या आठवणींचा पट महाले यांनी उपस्थितांसमोर उलगडला. या प्रसंगी आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी उपस्थित होते. 
महाले म्हणाले, ‘‘या केसमध्ये 96 अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र काम केले; त्यामुळेच 11 हजार 35क्  पानांचा संच न्यायालयात सादर करू शकलो. न्यायालयात न पाठविलेल्या पानांची संख्या ही 5 हजार होती. केवळ 98 दिवसांत आम्ही हे काम केले. कसाब हा साधा माणूस नव्हता, लष्करे-तय्यबाने प्रशिक्षणातून 1क् चांगल्या प्रशिक्षणार्थीची या हल्ल्यासाठी निवड केली होती. अतिरेक्यांनी जे पाच जीपीएस यासाठी वापरले त्याचे केंद्र कराची होते. पाकिस्तानाच्या अंतर्गत भागात तो वापरला गेला. हे सिद्ध झाल्यामुळे पाकिस्तानने पहिल्यांदा हे आपले बाळ असल्याचे मान्य केले. दहशतवाद्याला पकडणो हे खरे तर मुंबई पोलिसांचे काम नव्हते; मात्र तरीही पोलिसांनी प्राणांची बाजी लावली. (प्रतिनिधी)
 
कसाब वॉर क्रिमिनल
4अविनाश धर्माधिकारी यांनी कसाबचा उल्लेख ‘वॉर क्रिमिनल’ असा केला. दोन देशांतील सीमा शस्त्रनिशी ओलांडणो, हा युद्धाचाच प्रकार असतो. त्यामुळे त्याला न्यायालयात उभे करणो ही एक धोरणातील चूक आहे. त्याला ‘वॉर क्रिमिनल’ म्हणूनच घोषित करायला हवे होते, असे सांगून ते म्हणाले, ‘‘इस्लामिक दहशतवाद हे जागतिक आव्हान आहे. ते तात्त्विकतेने सोडविणो अपेक्षित आहे. भारत हा संविधानिक, धर्मनिरपेक्ष देश आहे. हा प्रश्न आपला देश निश्चितचं सोडवू शकेल.’’