शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

पुन्हा जिवंत झाला 26/11चा थरार

By admin | Updated: November 26, 2014 00:11 IST

पोलिसांनी कसाबला फासावर लटकावण्यार्पयतचा लढलेला यशस्वी लढा.. अशा एकाहून एक आठवणींचा थरार उपस्थितांनी पुन्हा एकदा प्रत्यक्षात अनुभवला.

पुणो : मुंबईत झालेला 26/11चा दहशतवादी हल्ला. अजमल कसाब याचा समोर आलेला ‘क्रूर’ चेहरा.. मुंबई पोलिसांनी जगातील पहिल्या अतिरेक्याला जिवंत पकडण्याचे केलेले धाडस.. रागावर नियंत्रण ठेवून कर्तव्याची पराकाष्ठा करीत पोलिसांनी कसाबला फासावर लटकावण्यार्पयतचा लढलेला यशस्वी लढा.. अशा एकाहून एक  आठवणींचा थरार उपस्थितांनी पुन्हा एकदा प्रत्यक्षात अनुभवला.
या हल्ल्यातील मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांच्या माध्यमातून. या आरोपीमागे लागलेल्या तपास यंत्रणोचा संपूर्ण इतिवृत्तांत त्यांनी कथन केला आणि उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. 
ब्रिटिश पत्रकार अँब्यिन लेव्ही आणि कँथो स्कॉट क्लाई यांच्या ‘द सीज’ या अमित गोळवलकर यांनी अनुवादित केलेल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी आणि रमेश महाले यांच्या हस्ते झाले. 
बुधवारी 26/11च्या घटनेला 6 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्ताने या आठवणींचा पट महाले यांनी उपस्थितांसमोर उलगडला. या प्रसंगी आनंद आगाशे आणि अभय कुलकर्णी उपस्थित होते. 
महाले म्हणाले, ‘‘या केसमध्ये 96 अधिकारी व अंमलदार यांनी अहोरात्र काम केले; त्यामुळेच 11 हजार 35क्  पानांचा संच न्यायालयात सादर करू शकलो. न्यायालयात न पाठविलेल्या पानांची संख्या ही 5 हजार होती. केवळ 98 दिवसांत आम्ही हे काम केले. कसाब हा साधा माणूस नव्हता, लष्करे-तय्यबाने प्रशिक्षणातून 1क् चांगल्या प्रशिक्षणार्थीची या हल्ल्यासाठी निवड केली होती. अतिरेक्यांनी जे पाच जीपीएस यासाठी वापरले त्याचे केंद्र कराची होते. पाकिस्तानाच्या अंतर्गत भागात तो वापरला गेला. हे सिद्ध झाल्यामुळे पाकिस्तानने पहिल्यांदा हे आपले बाळ असल्याचे मान्य केले. दहशतवाद्याला पकडणो हे खरे तर मुंबई पोलिसांचे काम नव्हते; मात्र तरीही पोलिसांनी प्राणांची बाजी लावली. (प्रतिनिधी)
 
कसाब वॉर क्रिमिनल
4अविनाश धर्माधिकारी यांनी कसाबचा उल्लेख ‘वॉर क्रिमिनल’ असा केला. दोन देशांतील सीमा शस्त्रनिशी ओलांडणो, हा युद्धाचाच प्रकार असतो. त्यामुळे त्याला न्यायालयात उभे करणो ही एक धोरणातील चूक आहे. त्याला ‘वॉर क्रिमिनल’ म्हणूनच घोषित करायला हवे होते, असे सांगून ते म्हणाले, ‘‘इस्लामिक दहशतवाद हे जागतिक आव्हान आहे. ते तात्त्विकतेने सोडविणो अपेक्षित आहे. भारत हा संविधानिक, धर्मनिरपेक्ष देश आहे. हा प्रश्न आपला देश निश्चितचं सोडवू शकेल.’’