शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठिय्या आंदोलनामुळे ऊस बिल मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:09 IST

तेरा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेले काही दिवस झाले उसाचे बिल मिळत नसल्याने अखेरीस (दि.१०) तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी ...

तेरा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेले काही दिवस झाले उसाचे बिल मिळत नसल्याने अखेरीस (दि.१०) तारखेला सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी चारपर्यंत शेतकरी उसाचे बिल मागणीकरिता कारखान्याच्या कार्यालयासमोर ठिय्या मांडला. परंतु, बिल मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी भाजप तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांना तेथे बोलावून घेतले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बिलाचे चेक आजच्या आज देण्याची मागणी केली. त्यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील महिंद यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चेक तयार असल्याचे सांगत, बिल पूर्ण मिळण्यात काही अडचण येत असल्याचे सांगत कारखान्याची बाजू मांडली. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे यांनी कारखान्यावर येऊन उपस्थित शेतकरी आणि कोंडे यांच्याशी चर्चा करून कारखान्याने यापूर्वीच फेब्रुवारीच्या तोडीचा पूर्ण रकमेचा चेक व मार्च महिन्यातील तोडीची अर्धी रक्कम चेकने मान्यता असल्याचे सांगितल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करून माघार घेतली.