शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

निवडणुका नसलेल्या गावांत विकास कामांना कोणताही अडथळा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून, संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. असे असले तरी ज्या गावांमध्ये निवडणुका नाही अशा गावांमध्ये विकास कामांना आचारसंहितेची कोणतीही अडचण नसल्याचे राज्य निवडणूक आचार संहिता विषयक काढलेल्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा जास्त ७४८ ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. निवडणुक नियमानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता लागू केली असली तरी ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत नाहीत, त्या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही विकास कामाला आचारसंहितेचा अडसर नसल्याचे या देशांमध्ये नमूद केले आहे. या ग्रामपंचायती त्यांची नियमित विकास कामे सुरू ठेवू शकतील फक्त त्या विकासकामांचा परिणाम शेजारी निवडणूक होणार या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर होणार नाही याची दक्षता ग्रामपंचायतीने घ्यावी लागणार आहे.

निवडणूक न होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रामध्ये विकास कामांवर परिणाम होणार नसला तरी ह्या ग्रामपंचायत क्षेत्रातील विकास कामाचे कार्यारंभ आदेश देणे टेंडर प्रक्रिया राबवणे तसेच तांत्रिक मान्यता देणे प्रशासकीय मान्यता देणे याबद्दल मात्र राज्य निवडणूक आयोगाने कोणतीही स्पष्टता आदेशामध्ये दिलेली नसल्यामुळे या ग्रामपंचायतींचा गोंधळ उडाला आहे.