शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

विकासाच्या वाटेवरही अनेक प्रकल्प रखडलेले

By admin | Updated: May 2, 2015 05:28 IST

शहरात सायन्स पार्क, दुमजली उड्डाणपूल, चोवीस तास पाणीपुरवठा, विविध रस्ते हे प्रकल्प गेल्या दोन वर्षात पूर्णत्वास गेले. मात्र, काही महत्त्वाचे प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत.

शहरात सायन्स पार्क, दुमजली उड्डाणपूल, चोवीस तास पाणीपुरवठा, विविध रस्ते हे प्रकल्प गेल्या दोन वर्षात पूर्णत्वास गेले. मात्र, काही महत्त्वाचे प्रकल्प अद्यापही रखडलेले आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी स्वस्त घरकुल योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने २००९ ला घेतला. यासाठी सुमारे पन्नास हजार जणांनी अर्ज केले. यामध्ये साडेतेरा हजार लाभार्थी निश्चित करण्यात आले. त्यासाठी २०११ला सोडत काढण्यात आली. पहिल्या टप्प्यात ६७२० लाभार्थींना, तर उर्वरित लाभार्थींना दुसऱ्या टप्प्यात घर देण्याचे ठरले. अद्यापपर्यंत पहिल्या टप्प्यातील ३०६६ घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून, यापैकी काही घरांचा ताबाही देण्यात आला आहे. मात्र, उर्वरित घरांचे बांधकाम अद्याप पूर्ण झालेले नाही. लाभार्थी मात्र घर कधी मिळणार याकडेच डोळे लावून बसले आहेत. जागा उपलब्ध नसल्याने दुसरा टप्पा पूर्णत्वास जाईल की नाही अशी स्थिती आहे. २०११ ला सोडत काढल्यानंतर लाभार्थींच्या यादीत नाव आले, तेव्हापासून लाभार्थी घराची आस लावून बसले आहेत. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पही अर्धवट स्थितीत आहेत. काही न्यायालयीन प्रक्रियेमुळे तर काहींचे काम संथ गतीने सुरू असल्याने प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास उशीर होत आहे. विठ्ठलनगर येथे १३ इमारतींचा प्रकल्प राबविला जात असून, १० इमारतींतील घरांचे वाटप झाले आहे. निगडीतील सेक्टर क्रमांक २२ येथील प्रकल्प पूर्णत्वाला आला असतानाच तो न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. वेताळनगर येथील प्रकल्पातील ९ पैकी ४ इमारतीतील घरांचे वाटप झाले आहे. निगडी-दापोडी, काळेवाडी-देहू, आळंदी रस्ता, नाशिक फाटा-पिंपळे गुरव, सांगवी-किवळे या चार मार्गांवर बीआरटीएस प्रकल्पाचे नियोजित आहे.