शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

देशात अराजकता माजवायची आहे का?

By admin | Updated: December 23, 2016 00:57 IST

नोटबंदी मुळे सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहे. मोदी सरकार आर्थिक स्वातंत्र्य हिसकून घेत आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे.

पुणे : नोटबंदी मुळे सर्वसामान्य माणसाचे हाल होत आहे. मोदी सरकार आर्थिक स्वातंत्र्य हिसकून घेत आहे. हे संविधानाच्या विरोधात आहे. सर्वसामान्य माणसाचे आर्थिक शोषण करून देशात अराजकता माजवायची आहे का? असा सवाल माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी केला. ‘देश बचाव आघाडी’ तर्फे नोटाबंदीवर जाहीर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे, वित्त सचिव आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य एस.पी.शुक्ला आदी उपस्थित होते. न्या. सावंत म्हणाले, ‘‘ आर्थिक आणीबाणी लादून सरकार सर्वसामान्य माणसाची गळचेपी करत आहे. उद्योगपतींची कर्जे माफ होतात मात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ होत नाहीत. काळ्या पैशांसंदर्भात घोषणा करण्या अगोदर मोदी सरकार मॉरीशस सोबत तीन वर्षांचा करार करता. मॉरीशस जगातले सर्वात मोठे काळ्या पैश्याचे घर आहे हे माहिती नाही का ? काळ्या पैशाविरुध्द लढाईचे सरकार ढोंग का करत आहे. असा सवाल कोळसे पाटील यांनी केला.देशातील लोक म्हणजे प्रयोग शाळेतील उंदीर नाहीत, अशी टीका शुक्ला यांनी केली. नोटबंदीचा कार्यक्रम हा सिक्रेट नव्हता. नोटबंदीची घोषणा करण्या अगोदर मोदी सरकारने चार लाख कोटी रुपये छापले असल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केला. (प्रतिनिधी)