शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

...तरच वर्क आॅर्डर द्या

By admin | Updated: June 12, 2017 01:49 IST

जागा ताब्यात नसल्यामुळे नागरिकांच्या मुलभूत सोयी-सुविधांसाठी राबविण्यात येणारे अनेक प्रकल्प वर्षोनी वर्षे रखडतात. यामुळे प्रकल्पांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जागा ताब्यात नसल्यामुळे नागरिकांच्या मुलभूत सोयी-सुविधांसाठी राबविण्यात येणारे अनेक प्रकल्प वर्षोनी वर्षे रखडतात. यामुळे प्रकल्पांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ होते. यामुळे शासनाच्या माध्यमातून निधी देऊन राबविल्या जाणा-या मलनिसा:रण आणि पाणी पुरवठा प्रकल्पांसाठी संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात जागा असेल तरच अशा कामांची वर्क आॅर्डर (कायार्देश) देण्यात यावेत असे, आदेश राज्यशासनाने महापालिकेला दिले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये केंद्र व राज्यशासनाच्या अनुदानातून जलशुध्दीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन, तसेच मैलापाणी शुध्दीकरणासाठीचे मलनिस्सा:रण असे विविध प्रकल्प राबविले जातात. त्यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजुर करून घेतला जातो, मात्र प्रशासकीय यंत्रणाकडून अनेकदा प्रकल्पासाठीच्या जागांचे भूसंपादन सुरू असताना; भविष्यात या जागा ताब्यात येतील या भरवशावर आपल्या ताब्यात असलेल्या जागेवर काम सुरू केले जाते. मात्र, अनेकदा भूसंपादनाबाबत योग्य तोडगा न निघाल्यास प्रकल्प रखडतात. परिणामी नागरिकांना सुविधा देण्यासाठी दिरंगाई तर होतेच पण प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास त्याच्या वाढीव खचार्चा भूर्दंड स्थानिक स्वराज्य संस्थेस बसतो.