शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

...तरच वर्क आॅर्डर द्या

By admin | Updated: June 12, 2017 01:49 IST

जागा ताब्यात नसल्यामुळे नागरिकांच्या मुलभूत सोयी-सुविधांसाठी राबविण्यात येणारे अनेक प्रकल्प वर्षोनी वर्षे रखडतात. यामुळे प्रकल्पांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : जागा ताब्यात नसल्यामुळे नागरिकांच्या मुलभूत सोयी-सुविधांसाठी राबविण्यात येणारे अनेक प्रकल्प वर्षोनी वर्षे रखडतात. यामुळे प्रकल्पांच्या खर्चामध्ये प्रचंड वाढ होते. यामुळे शासनाच्या माध्यमातून निधी देऊन राबविल्या जाणा-या मलनिसा:रण आणि पाणी पुरवठा प्रकल्पांसाठी संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात जागा असेल तरच अशा कामांची वर्क आॅर्डर (कायार्देश) देण्यात यावेत असे, आदेश राज्यशासनाने महापालिकेला दिले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये केंद्र व राज्यशासनाच्या अनुदानातून जलशुध्दीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, पंपिंग स्टेशन, तसेच मैलापाणी शुध्दीकरणासाठीचे मलनिस्सा:रण असे विविध प्रकल्प राबविले जातात. त्यासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजुर करून घेतला जातो, मात्र प्रशासकीय यंत्रणाकडून अनेकदा प्रकल्पासाठीच्या जागांचे भूसंपादन सुरू असताना; भविष्यात या जागा ताब्यात येतील या भरवशावर आपल्या ताब्यात असलेल्या जागेवर काम सुरू केले जाते. मात्र, अनेकदा भूसंपादनाबाबत योग्य तोडगा न निघाल्यास प्रकल्प रखडतात. परिणामी नागरिकांना सुविधा देण्यासाठी दिरंगाई तर होतेच पण प्रकल्प दिलेल्या मुदतीत पूर्ण न झाल्यास त्याच्या वाढीव खचार्चा भूर्दंड स्थानिक स्वराज्य संस्थेस बसतो.