शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

...तर उजनीमध्ये वाढेल १५ टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: May 10, 2017 03:49 IST

उजनी धरण बांधल्यापासून एकदाही त्याच्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला तर धरणातील पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : उजनी धरण बांधल्यापासून एकदाही त्याच्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला तर धरणातील पाणीसाठा किमान पंधरा टीएमसीपर्यंत वाढणार आहे; मात्र गाळ काढण्याची प्रक्रिया सध्या टेंडर मागणीच्या अवस्थेत आहे. गाळ काढण्याच्या कामासाठी ठेका घेणाऱ्या कंपनीस १५ वर्षे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या ‘चट मंगनी पट शादी’ या अपेक्षेला गोगलगायीचे पाय लागणार, असे एकंदरीत चित्र आहे.उजनीसारख्या राज्यातील पाच मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्यासंदर्भातील धोरण जाहीर करून जलसाठवणूक क्षमता वाढवण्याचा इरादा राज्यशासनाने स्पष्ट केला आहे. सहा वर्षांपूर्वी सन २०११ मध्ये नवीन दिल्ली येथील तेजो विकास इंटरनॅशनल प्रा.लि.या संस्थेने डीजीपीएस या तंत्रज्ञानाद्वारे उजनी धरणाचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार त्यावेळी धरणात १४.९७ टीएमसी गाळ साठल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच्या सहा वर्षात गाळाचे प्रमाण ही निश्चितपणे वाढलेले असणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.