शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

...तर उजनीमध्ये वाढेल १५ टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: May 10, 2017 03:49 IST

उजनी धरण बांधल्यापासून एकदाही त्याच्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला तर धरणातील पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : उजनी धरण बांधल्यापासून एकदाही त्याच्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला तर धरणातील पाणीसाठा किमान पंधरा टीएमसीपर्यंत वाढणार आहे; मात्र गाळ काढण्याची प्रक्रिया सध्या टेंडर मागणीच्या अवस्थेत आहे. गाळ काढण्याच्या कामासाठी ठेका घेणाऱ्या कंपनीस १५ वर्षे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या ‘चट मंगनी पट शादी’ या अपेक्षेला गोगलगायीचे पाय लागणार, असे एकंदरीत चित्र आहे.उजनीसारख्या राज्यातील पाच मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्यासंदर्भातील धोरण जाहीर करून जलसाठवणूक क्षमता वाढवण्याचा इरादा राज्यशासनाने स्पष्ट केला आहे. सहा वर्षांपूर्वी सन २०११ मध्ये नवीन दिल्ली येथील तेजो विकास इंटरनॅशनल प्रा.लि.या संस्थेने डीजीपीएस या तंत्रज्ञानाद्वारे उजनी धरणाचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार त्यावेळी धरणात १४.९७ टीएमसी गाळ साठल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच्या सहा वर्षात गाळाचे प्रमाण ही निश्चितपणे वाढलेले असणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.