शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
पाकिस्तानची तिसऱ्या देशाच्या मदतीने भारतात माल निर्यात करण्याची तयारी; सरकारने घेतली दखल
3
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
4
आयुष्याचं ‘सुरक्षा चक्र' आहेत या ३ स्कीम्स, कठीण काळात साथ; कमी कमाई असणारेही करू शकतात गुंतवणूक
5
भारताच्या हल्ल्यात नूर खानसह अनेक एअरबेस उद्ध्वस्त; पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांचा कबुलीनामा
6
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
7
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
8
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
9
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
10
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
11
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
12
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
13
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
14
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
15
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
16
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
17
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
18
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
19
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
20
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?

...तर उजनीमध्ये वाढेल १५ टीएमसी पाणीसाठा

By admin | Updated: May 10, 2017 03:49 IST

उजनी धरण बांधल्यापासून एकदाही त्याच्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला तर धरणातील पाणीसाठा

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : उजनी धरण बांधल्यापासून एकदाही त्याच्यामधील गाळ काढण्यात आलेला नाही. तो काढण्यात आला तर धरणातील पाणीसाठा किमान पंधरा टीएमसीपर्यंत वाढणार आहे; मात्र गाळ काढण्याची प्रक्रिया सध्या टेंडर मागणीच्या अवस्थेत आहे. गाळ काढण्याच्या कामासाठी ठेका घेणाऱ्या कंपनीस १५ वर्षे काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या ‘चट मंगनी पट शादी’ या अपेक्षेला गोगलगायीचे पाय लागणार, असे एकंदरीत चित्र आहे.उजनीसारख्या राज्यातील पाच मोठ्या पाटबंधारे प्रकल्पातून गाळ व गाळ मिश्रित वाळू काढण्यासंदर्भातील धोरण जाहीर करून जलसाठवणूक क्षमता वाढवण्याचा इरादा राज्यशासनाने स्पष्ट केला आहे. सहा वर्षांपूर्वी सन २०११ मध्ये नवीन दिल्ली येथील तेजो विकास इंटरनॅशनल प्रा.लि.या संस्थेने डीजीपीएस या तंत्रज्ञानाद्वारे उजनी धरणाचे सर्वेक्षण केले होते. त्या सर्वेक्षणानुसार त्यावेळी धरणात १४.९७ टीएमसी गाळ साठल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतरच्या सहा वर्षात गाळाचे प्रमाण ही निश्चितपणे वाढलेले असणार आहे, हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.