शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

वीजपंपाच्या केबलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:13 IST

मंचर पोलिसांत याविषयी अजित निघोट यांनी तक्रार दाखल केली आहे. यावर्षी परिसरात अपेक्षित पाऊस पडला नाही. आता तर ...

मंचर पोलिसांत याविषयी अजित निघोट यांनी तक्रार दाखल केली आहे. यावर्षी परिसरात अपेक्षित पाऊस पडला नाही. आता तर कडक ऊन पडू लागले आहे. यावर्षी पाऊस कमी त्यात मालाला बाजारभाव नाही. अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला असून या केबलचोरीमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले. मोटारी बंद राहिल्याने उभी पिके जळून चालली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत संतापाचे वातावरण पसरले आहे. या केबल चोरांचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा अशी मागणी शेतकरी दादाभाऊ दैने, शैलेश बाणखेले, सचिन निघोट ,राजेंद्र बाणखेले, सुभाष निघोट, वसंत निघोट आदी शेतकऱ्यांनी केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक सतीश होडगर यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार आढारी हे करत आहेत.

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील आठ शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारींच्या केबल चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत.