शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा भयानक स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:14 IST

पुणे : इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीपेक्षा भयानक आणीबाणी सध्याच्या केंद्र सरकारने आणली आहे, असा आरोप खासदार आणि ...

पुणे : इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीपेक्षा भयानक आणीबाणी सध्याच्या केंद्र सरकारने आणली आहे, असा आरोप खासदार आणि माजी महापौर वंदना चव्हाण यांनी केला.

संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनाला साथ देण्यासाठी शेतकरी बचाव संयुक्त कृती समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होत्या. या सभेस माजी महापौर व खासदार वंदना चव्हाण, माजी महापौर अंकुश काकडे, शांतीलाल सुरतवाला, कमल व्यवहारे, रजनी त्रिभूवन, वैशाली बनकर, राजलक्ष्मी भोसले, अभय छाजेड, श्याम देशपांडे, प्रशांत बधे तसेच सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, विठ्ठल जाधव, अभिजित मोरे आदी उपस्थित होते.

वंदना चव्हाण म्हणाल्या की, या देशात कोणी काही बोलू शकत नाही अशी स्थिती केंद्र सरकारने केली आहे. इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीविषयी बोलले जाते. मात्र ती आणीबाणी जेवढी वाईट नव्हती, त्यापेक्षा भयानक आणीबाणी आत्ता आहे. केंद्र सरकार सगळ्या गोष्टींचे खासगीकरण करू पाहत आहे. याबद्दल भारतीयांना जागे करावे लागेल.