शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

संतांची शिकवण अंगीकारली पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:28 IST

पुणे: भारत ही संतांची भूमी असून देशातील प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येते. संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करण्याबरोबरच देश ...

पुणे: भारत ही संतांची भूमी असून देशातील प्रत्येक भागात संतांचे अस्तित्व आढळून येते. संतांनी समाज प्रबोधनाचे कार्य करण्याबरोबरच देश जोडण्याचेही कार्य केले. तसेच ज्यांनी शक्ती, भक्तीचा प्रसार केला, त्या संतांची शिकवण सर्वांनी अंगीकारली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी रविवारी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नामदेव अध्यासन आणि सरहद पुणे यांच्या वतीने संत नामदेव यांच्या ७५० व्या जयंती वर्षात देशभर राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची सुरवात कोश्यारी यांच्या हस्ते केली. यावेळी सुषमा नहार लिखित ‘गुरू ग्रंथ साहिबमधील संत नामदेव’ या ग्रंथाचे प्रकाशन कोश्यारी यांनी केले. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, शीख समाजाचे नेते संतसिंग मोखा, संत नामदेव अध्यासनाचे प्रमुख डॉ. सदानंद मोरे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, सरहदचे संजय नहार उपस्थित होते.

डॉ. करमळकर म्हणाले,देश जोडण्याचा प्रवास सव्वासातशे वषार्पूर्वी संत नामदेवांनी महाराष्ट्रातून सुरू केला. दोन संस्कृतीचा मिलाफ त्यांनी घडविला. त्यांच्या कार्याचे स्मरण विविध उपक्रमांद्वारे विद्यापीठ करणार आहे.

विद्यापीठे विद्यार्थ्यांना पदवी देणारा कारखाना नसून त्यांना घडविणारे, संवेदनशीलता रुजविणारे ठिकाण आहे,असे राजेश पांडे यांनी नमूद केले. तर नामदेवांच्या राज्यातून लोक आले तर पंजाबमध्ये त्यांच्या पायावर पाणी टाकून स्वागत केले जाते. पेरणी संत नामदेवांनी केली आणि दोन धर्म जोडले, संजय नहार यांनी यावेळी सांगितले.

आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले तर प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आभार मानले.