शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

शिक्षकांना मिळेना निवडणूक कामाचे मानधन

By admin | Updated: March 23, 2017 04:11 IST

मतदान होऊन एक महिना उलटला, निवडून आलेल्यांनी पदभारही घेतला. परंतु निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून ज्या

आंबेठाण : मतदान होऊन एक महिना उलटला, निवडून आलेल्यांनी पदभारही घेतला. परंतु निवडणूकप्रक्रिया सुरळीत पार पडावी, म्हणून ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले, त्यांना मात्र मानधनासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरे झिजविण्याची वेळ आली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका २१ फेब्रुवारी २०१७ रोजी झाल्या. एक महिना उलटला तरी निवडणूक कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण व निवडणूक कामाचा भत्ता अद्यापही खेड तालुक्यात अदा करण्यात आला नसल्याची परिस्थिती आहे.यापूर्वीच्या निवडणुकामध्ये हा भत्ता निवडणुकीच्या दिवशीच रोख स्वरुपात दिला जात असे. सर्व कर्मचाऱ्यांचे खाते नंबर निवडणुकीच्या आधी घेतले होते. त्यामुळे आॅनलाइन पद्धतीने प्रत्येकाच्या खात्यात मानधन जमा होणे अपेक्षित होते. परंतु ते जमा झाले नाही. हे निवडणूक मानधन विनाविलंब मिळावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा खेड यांनी तहसीलदार सुनील जोशी यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.या वेळी संघटनेचे राज्याध्यक्ष दत्तात्रय सावंत, जिल्हा सरचिटणीस नामदेव गायकवाड, अध्यक्ष शांताराम नेहेरे, सरचिटणीस नारायण करपे, जालिंदर दिघे, विलास पवळे, दत्तात्रय भालचिम उपस्थित होते.(वार्ताहर)